MPSC Preparation

[प्र.१] स्थानिक कर गोळा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आले?
१] १६वी
२] ७३वी
३] ९३वी
४] ४२वी
उत्तर:-२] ७३वी
--------------- ---------------
[प्र.२] वसंतराव नाईक समिती कोणत्या साली नियुक्त करण्यात आली होती?
१] १९५७
२] १९७०
३] १९६०
४] १९६२
उत्तर:-३] १९६०
--------------- ---------------
[प्र.३] गाव पातळीवर रोजगार हमी दिनाचे आयोजन कोण करतो?
१] पंचायत समिती
२] तलाठी
३] कोतवाल
४] ग्रामसेवक
उत्तर:-४] ग्रामसेवक
--------------- ---------------
[प्र.४] ग्रामपंचायत क्षेत्रातील कामाच्या कार्यान्वयावर लक्ष ठेवण्याचे काम कोण करते?
१] स्थानिक दक्षता समिती
२] जिल्हा दक्षता समिती
३] ग्रामपंचायत समिती
४] जिल्हा नियोजन समिती
उत्तर:-१] स्थानिक दक्षता समिती
--------------- ---------------
[प्र.५] ग्रामपंचायतीमध् ये भ्रष्टाचार आढळल्यास त्यासंबंधीचा अहवाल ग्रामसभा कोणाला सादर करते?
१] पंचायत समिती
२] राज्यशासन
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
४] मुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर:-३] जिल्हा परिषद
स्थायी समिती
--------------- ---------------
[प्र.६] महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यात आहेत?
१] ठाणे
२] पुणे
३] अमरावती
४] सातारा
उत्तर:-४] सातारा
--------------- ---------------
[प्र.७] नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या साधारणतः किती असते?
१] ५०१-१०००
२] १००१-१५००
३] १५०१-३०००
४] ३००१-४०००
उत्तर:-३] १५०१-३०००
--------------- ---------------
[प्र.८] अनुसूचित जाती-जमातीसाठी ग्रामपंचायतीमध् ये जागा निश्चित करण्याचे अधिकार कोणाला असतात?
१] जिल्हा परिषद
२] जिल्हाधिकारी
३] मुख्य कार्यकारी अधिकारी
४] राज्यशासन
उत्तर:-२] जिल्हाधिकारी
--------------- ---------------
[प्र.९] ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?
१] जिल्हाधिकारी
२] मुख्य कार्यकारी अधिकारी
३] विभागीय आयुक्त
४] राज्यशासन
उत्तर:-४] राज्यशासन
--------------- ---------------
[प्र.१०] राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती दिवस वाढवू शकते?
१] २४० दिवस
२] १२० दिवस
३] १८० दिवस
४] ९० दिवस
उत्तर:-३] १८० दिवस


********************************************************

राज्यसेवा पूर्व परीक्षा

1. NCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.
2. आधुनिक भारत- बिपीन चंद्र
3. महाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार
4. समाजसुधारक- के सागर
5. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी 
6. भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
7. पंचायतराज- के सागर
8. भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे 
9. भारतीय अर्थव्यवस्था - प्रतियोगिता दर्पण
10. विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
11. सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
12. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
13. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी 
14. चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य 
15. राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
16. राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल राज्यसेवा मुख्य परीक्षा मराठी-
1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे 
2. अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन 
3. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक
    पुस्तके.
    इंग्रजी-
1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी 
2. Wren and Martin English Grammar
3. अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
2. आधुनिक भारताचा इतिहास -  जयसिंगराव पवार
3. भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे (Study Circle Prakashan)
4. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी 
5. कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
6. भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
    सामान्य अध्ययन दोन – भारतीय
   संविधान व भारतीय राजकारण
   (महाराष्ट्राच्य ा विशेष संदर्भासह) व कायदा
1. भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
2. भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
3. महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
4. पंचायतराज- अर्जुन दर्शनकर 
5. पंचायतराज- के. सागर
6. आपले संविधान- सुभाष कश्यप 
7. आपली संसद- सुभाष कश्यप सामान्य अध्ययन 
     तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
1. मावाधिकार- NBT प्रकाश
2. मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
3. मानवी हक्क- प्रशांत दीक्षित 
4. मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
5. भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
6. मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
7. Wizard-Social Issue
सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व
नियोजन,विकासविष यक अर्थशास्त्र
आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
1. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 
2. भारत आर्थिक पाहणी अहवाल
3. आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
4. अर्थशास्त्र- देसाई भालेराव 
5. वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
6. विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
7. विज्ञान तंत्रज्ञान- के सागर 
8. विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन 
9. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र 
    १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book
10. Indian Economy- Datt Sundaram

**********************************************************************************************

लक्षात असू द्या 
1. रौप्य महोत्सव (Silver Jubilee) = २५ वर्ष 
2. सुवर्ण महोत्सव (Golden Jubilee) = ५० वर्ष 
3. हिरक महोत्सव (Diamond Jubilee) = ६० वर्ष 
4. अमृत महोत्सव (Platinum jubilee) = ७५ वर्ष 
5. शताब्दी महोत्सव (Centenarian Jubilee) = १०० वर्ष  

*******************************************@#@#@#@*******************************************

हे आहेत पालकमंत्री - (26 Dec 2014)
  1. मुंबई शहर- सुभाष देसाई
  2. उपनगर- विनोद तावडे
  3. ठाणे- एकनाथ शिंदे
  4. पालघर - विष्णू सावरा
  5. रायगड- प्रकाश मेहता
  6. अहमदनगर- राम शिंदे
  7. रत्नागिरी- रविंद्र वायकर
  8. सांगली- कोल्हापूर- चंद्रकांत दादा पाटील
  9. लातूर आणि बीड- पंकजा मुंडे
  10. पुणे- गिरीश बापट
  11. नाशिक, नंदुरबार- गिरीश महाजन
  12. औरंगाबाद- रामदास कदम
  13. जळगाव, बुलढाणा- जळगाव-एकनाथ खडसे
  14. सिंधुदुर्ग- दिपक केसरकर
  15. धुळे- दादाजी भुसे
  16. सातारा- विजय शिवतारे
  17. सोलापूर- विजयकुमार देशमूख
  18. अमरावती- प्रविण पोटे
  19. अकोला, वाशिम- डॉ. रणजित पाटील
  20. यवतमाळ- संजय राठोड
  21. नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे
  22. वर्धा, चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
  23. भंडारा, उस्मानाबाद- डॉ. दिपक सावंत
  24. गोंदिया- राजकुमार बडोले
  25. गडचिरोली- राजे अंबरीशराव अत्राम
  26. जालना- बबनराव लोणीकर
  27. नांदेड, परभणी- दिवाकर रावते
  28. हिंगोली- दिलीप कांबळे
*****************************************************@#@#@#@*****************************************************

जगातील‬ इतर राज्य घटनांचा भारतीय_राज्यघटनेवरील‬ प्रभाव:

१. इंग्लंड / युनायटेड किंगडम:

१. राष्ट्राध्यक्ष / राष्ट्रपती

२. मंत्रीमंडळ पद्धती

३. द्विगृही सभागृह

४. लोकसभा अध्यक्ष

५. कनिष्ट सभागृह अधिक शक्तिशाली



२. अमेरिका:

१. लिखित संविधान

२. राष्ट्राचा मुख्य कार्याकारी अधिकारी - राष्ट्रपती व तिन्ही दलांचा सुप्रीम कमांडर
३.उप राष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती
४. सुप्रीम कोर्ट
५. राज्य निर्मितीची तरतूद
६. प्रस्ताविना
७. मूलभूत अधिकार

३. रशिया:
१. मूलभूत कर्तव्ये
२. पंचवार्षिक योजना
४. ऑस्ट्रेलिया:
१. समवर्ती सूची
२. प्रस्ताविनेची भाषा
३. व्यापार, वाणिज्य व परस्परसंबंध याविषयी तरतूद

५. कॅनाडा:
१. संघराज्याची संकल्पना
२. केंद्र व राज्यांमध्ये शक्ती विभाजन आणि सर्वाधिक शक्ती केंद्राकडे
६. आयर्लंड:
१. मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना
२. राष्ट्रपती निवडणुक पद्धत
३. राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीद्वारे सदस्य नियुक्ती

७. जर्मनी:
१. आणिबाणीची तरतूद जर्मनीतील वायमर प्रजकसत्तेच्या घटनेवर आधारित

८. दक्षिण अफ्रीका:
१. घटना दुरुस्तिची संकल्पना
९. भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्कांची संकल्पना अमेरिकन स्वातंत्रयुद्धाचा जाहीरनामा व फ्रांसच्या जनतेने
मिळवलेली स्वंतत्रची सनद यावर आधारित

**********************************************************************************************

महाराष्ट्रातील_थंड‬ हवेची ठिकाणे

‪#‎आंबोली‬ (सिंधुदुर्ग)
‪#‎खंडाळा‬ (पुणे)
‪#‎चिखलदरा‬-गाविलगड (अमरावती)
‪#‎जव्हार‬ (ठाणे)
‪#‎तोरणमाळ‬ (नंदुरबार)
‪#‎पन्हाळा‬ (कोल्हापूर)
‪#‎पाचगणी‬ (सातारा)
‪#‎भिमाशंकर‬ (पुणे)
‪#‎महाबळेश्वर‬ (सातारा)
‪#‎माथेरान‬ (रायगड)
‪#‎मोखाडा‬ (ठाणे)
‪#‎म्हैसमाळ‬ (औरंगाबाद)
‪#‎येडशी‬ (उस्मानाबाद)
‪#‎रामटेक‬ (नागपूर)
‪#‎लोणावळा‬ (पुणे)
‪#‎सूर्यामाळ‬ (ठाणे)

**********************************************************************************************
महाराष्ट्र‬ राज्यातील काही भागांतील वैशिष्ट्य पुर्ण नावे 


*सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा सखल प्रदेश – कोकण
*कोकणाचे प्राचीन नाव – अपरांत
*सह्याद्रीच्या पायथ्यालगतचा कोकणाचा भाग – तळ कोकण
*सह्याद्री माथा तसेच त्याच्या लततचा पूर्वेकडील भाग –मावळ
*सह्याद्रीच्या पुर्वेकडील पठाराचा पश्चिम भाग – देश
*औरंगाबाद विभागातील आठ जिल्हे –विदर्भ
*विदर्भाचा पुर्व भाग – झाडी
*मध्य व पश्चिम भाग – व-हाड.

**********************************************************************************************
दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान

* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो 
* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.
* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.
*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.
* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.
* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.
* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.
* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.
* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.
* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.
* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे  रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.
* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.
* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो. 
* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.
* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिनकॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.
* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.
* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ.
* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा
* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे होतो.
* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी
* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.
*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.
* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.
* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.
* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.
* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.
* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो.
* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते.
* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे मोजले जाते.
* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’ हा घटक करतो.
* केमोथेरपी रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात.
* मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर करतात.
* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक म्हणजे सोडियम २४ होय.
* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.
* - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.
* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात,
स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात.
* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.
* पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन जीवांची निर्मिती होते.

**********************************************************************************************

महात्मा जोतिबा फुले

**मूळ गाव - कटगुण (सातारा) गोर्हे हे मूळ आडनाव.
**ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

**१८२८ - जन्म कटगूण,सातारा जिल्हा
**१८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
**१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
**१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
**१८४७ - लहूजी बुवांकडेदांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
**१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
**१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
**१८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
**सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
**१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
**मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
**नोहेंबर १६ १९५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतफ. विश्रामबाग वाड्यात सत्कार.
**१८५३ - 'दि सोसायटी फॉरप्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग न्ड अदर्स' स्थापन केली.
**१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
**१८५५ - रात्रशाळेची सुरवात केली.
**१८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
**१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
**१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
**१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
**१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
**१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
**१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
**१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
**१८७५ - शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
**१८७५ - स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
**१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
**१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
**१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
**१८८७ - सत्यशोधक समाजातफ नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली
**१८८८ - ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
**१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात  आली.
**२८नोव्हेंबर १८९र्० पुणे येथे निधन झाले.
*******ज्योतीरावांची ग्रंथसंपदा - नाव साहित्यप्रकार लेखन काळ
१) तृतीय रत्न नाटक १८५५
२) छत्रपती शिवाजी - राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
३)ब्राह्मणांचे कसब १८६९
४)गुलामगिरी १८७३
५)शेतकर्यांचा आसूड १८८३
६)सत्सार १ सत्सार २ १८८५
७)इशारा १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशित )
९)अखंड काव्य रचना 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा  फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
१८८०- नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

**********************************************************************************************

आंबेडकर भीमराव रामजी

**(१४ एप्रलि १८९१ - ६ डिसेंबर १९५६)

**एक थेार भारतीय पुढारी अस्पृश्यांचे 
नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार. रत्नागिरी जिल्हाचे मंडणगडाजवळ असलेले आंबवडे हे त्याचे मुळ गाव त्याचे वडिल रामजी सकपा हीे लष्करात सुभेदार होते. ते महूं येथे असताना आंबेडकराचा जन्म झाला. ते सहा वर्षाचे असताना त्याची आई मरण पावली. आंबेडकराचे पालन पोषण वडिल व आत्या यांनी केले. आंबेडकराचे
प्राथमिक शिक्षण सातार्यात झाले व माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मूंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कालेजमध्ये झाले. पदवि घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्युवृत्ती मिळवुन १९१३ मध्ये ऊच्च शिक्षणासाठी अमेरीकेस गेले.

**हे लोकजागृतीचे कार्य चालु असताना स्वत:चे अर्धवट राहिलेले शिक्षण पुर्ण करण्याकरिता, ते मूख्यत:आपले स्नेही नवल
भथेना आणि छत्रपती शाहू यांच्या मदतीने इंग्लडला गेले त्यांनी लंडन विद्यापिठाची डी.एससी, ही दूर्लभ पदवी १९२३ साली संपादन केली. ते बॅरिस्टर झाले. मायदेशी परतताच मुबंईस त्यानी काही काळ प्राध्यपकाचे व प्रार्चायाचे काम केले तथापी अस्पृश्याच्या हिताचे कार्य त्यानी चालूच ठेवले. १९२४ मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी'हि संस्था स्थापन केली.'शिकवा, चेतवा, व संघटीत करा ' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते १९२६ साली सातारा जिल्हयातील रहिमतपुरला भरलेल्या महार-परिषदेत त्यांनी अस्पृश्य बंधुना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला त्यामूळे शेकडो महारांनी गावकीची कामे सोडून इतर कामे करण्यास सूरवात केली. १९२७ मध्ये कूलाबा जिल्हातील महाडच्या चवदार तळयावर अस्पृश्यांना इतराप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यानी आपल्या हजारो अनूयायासह सत्याग्रह केला व अंस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती जाळली.

 **'अस्पृश्यता हा हिंदुधर्माला लागलेला कलंक आहे भारतीय संस्कृतीचा पाया घालणार्या सर्व ऋषीमुनी महात्म्यांनी हे विधान केले आहे. पण तो कलंक घालविण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. आजही तो कलंक पुसला गेलेला नाही. तरी या समाजातील अस्मिता जागृत करणारा पहिला महामानव डॉ. आंबेडकर यांनाच मानले पाहिजे. यांचा जन्म १४
एप्रिल, १८९१ साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील 'आंबवडे' हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ सुभेदार- मेजर या पदावर पोहोचले होते. त्यांच्या मातृघराण्यालाही शौर्याची परंपरा होती.

 **रामजी लष्करी शाळेचे मुख्याध्यापक होते. महात्मा फुले व माधवराव रानडे यांच्याशी सहचिंतन करणारे होते. मद्य आणि मांस यांपासून अलिप्त होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेबांना सुपारीचेही व्यसन नव्हते. बाबासाहेब जात्याच बुध्दिमान, परिश्रमशील होते. आई-वडिलांचे उत्तम संस्कार त्यांच्यावर घडले होते. शिक्षण हेच समाज परिवर्तन घडवून आणणारे अमोघ अस्त्र आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुध्द, कबीर आणि महात्मा फुले या तिघांना ते आपले गुरू मानीत. **बुध्दाचे चरित्र ते रात्रंदिवस लिहित होते, शिकत होते. १९०८ साली ते मॅटि्रकची परीक्षा उत्तीर्ण झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून १९१२ साली बी.ए. झाले. बडोद्याच्या प्रागतिक राजेसाहेबांनी शिष्यवृज्ञ्ल्त्;ाी देऊन त्यांना अमेरिकेत पाठविले. तेथे ते अर्थशास्त्र विषयात एम.ए, पीएच.डी. झाले. बडोदा संस्थानच्या सेवेत काही काळ राहिले. पण समाजातील दलितांच्या जातीयतेचा तिढा सुटलेला नव्हता. शिक्षणाशिवाय हा सुटणार नाही, हे त्यांच्या मनाने पक्के घेतले. आणि मग त्यांनी कोल्हापूरच्या राजर्षि शाहू छत्रपतींच्या प्रोत्साहनाने १९२३ साली लंडन गाठले. तेथे लंडन विद्यापीठाचे डी.एस.सी. झाले. त्यांनी अनेक शिक्षणसंस्था काढल्या. दलितवर्ग शिकू लागला. त्याची अस्मिता जागृत झाली. बाबासाहेबांनी अनेक शोधप्रबंध लिहिले. प्रचंड पुस्तके लिहिली. दलितांच्या हक्कासाठी लढे दिले. सारा समाज ढवळून निघाला. 

**१५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदामंत्री झाले. विशाल भालप्रदेश, तेजस्वी डोळे, उंचापुरा सुदृढ बांधा,  करारी वृज्ञ्ल्त्;ाी, निग्रही स्वभाव.  १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी त्यांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. शरीर थकले होते. आजार आणि वृध्दत्व यामुळे ६ डिसेंबर, १९५६ रोजी ते पंचमहाभूतात विलीन झाले. दिल्लीच्या संसद भवनासमोर त्यांचा भव्य पुतळा आजही अस्मितेची संहिता देत उभा आहे. 

जीवनपट :  
जन्म : १४ एप्रिल १८९१,
जन्मगाव : महू
मुंबई विद्यापीठातुन पदवी संपादन.
अमेरिका व इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व प्रसिध्द विद्यापीठांच्या सर्वोच्च पदव्या संपादन.
१९२० पासून अस्पृश्यांचे संघटन करण्यास व त्यांच्या जागृतीस सुरूवात.
मुकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), ही नियतकालिके सुरू केली.
बहिष्कृत हितकारिणी सभा(१९२४), स्वतंत्र मजुर पक्ष (१९२६)
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदेमंत्री.
शेडयुल्ड कास्ट फेडरेशन (१९२४) यांसारख्या राजकिय संघटना पक्ष स्थापन
कोलंबीया विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रबंध लिहुन १९१६ साली पी.एच.डी. मिळविली व बॅरिस्टर ही पदवी.
मंुबईच्या सिडनेहम कॉलेजात दोन वर्ष अध्ययनाचे काम.
१९२३ साली लंडन विद्यापीठाची डी. एस. सी. ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली.
१९३२ पुणे करारावर सही.
१९५६ साली नागपुरात धर्म त्याग.
मृत्यु : ६ डिसेंबर १९५६

**************************************************************************************
पानिपतची‬ तिसरी लढाई

‪#‎पानिपतची‬ तिसरी लढाई ‪#‎ जानेवारी‬ १४, १७६१ रोजी भारतातील हरयाणा राज्यातील पानिपत नजीक झाली. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेर चे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बऱ्याच मोठ- 

मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले  साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्याऱ्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. 



थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमुर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले.अफगाण सेनानी अब्दालीने याला होकर दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व  मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले.या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती ‪#‎दत्ताजी‬ शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते.नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले.मराठे रणांगणाच्या उत्तरेस स्थित होते तर अफगाणी दक्षिणेकडे. 

अब्दालीने आपले सैन्य तिरक्या रेषेत लावले होते तरमराठ्यांचे एकाच ओळित होते.मराठा सेनेच्या मध्यभागी भाऊ व विश्वासराव होते. डावीकडे इब्राहीमखान गारदीचे सैन्य तर उजवीकडे शिंदे व होळकरांचे सैन्य होते.मराठ्यांनी तोफखाना पुढे ठेवला.त्यांना संरक्षण करणारे भालदार वगारदी होते. तोफांच्या मागेअनुभवी तरूण सैनिक होते व जवळपास३०,००० बुणग्यांनी लोकांनी स्वयंप्रेरणेने युद्धात भाग घेतला होता.मराठ्यांप्रमाणे अब्दालीनेही अनेक चुका केल्या. अब्दालीचा मराठी सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज चुकला होता. त्याचा तोफखाना मराठ्यांच्या तोफखान्यापुढे अगदीच कुचकामी ठरला.त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्याची देखील ३५-४० हजार इतकी सेना मारली गेली. युद्धानंतर अब्दालीकडे अजून प्रतिकार करू शकेल असे सैन्यच उरले नाही. म्हणूनच अब्दालीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत या बातमीवर आपला निर्णय घेवुन हार  मानली. ‪ 

हि माहिती थोडक्यात महत्वपुर्ण आहे.सविस्तर वाचनासाठी ‪#‎पानिपत‬ याच नावाची विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. त्यात अब्दालीच्या सुरुवातीच्या आक्रमणांपासून ते युद्धाच्या शेवटापर्यंत मराठ्यांच्या पाणीपथ युध्दाचे वर्णन आहे ति नक्की वाचा.

*****************************************************************************************

प्लासीची_लढाई‬

प्लासीची_लढाई‬ जून २३, इ.स. १७५७  रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटीश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावच्या नजीक झाली. ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती. 

१७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौला ची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती. त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले. मीर जाफर जो सिरज उद दौलाचा माजी सेनापती होता त्याने लढाईच्या भूमीजवळ राहून लढाईत भाग न घेता इंग्रजांच्या विजयात हात भार लावला. सिरज उद दौलाचा पराभव झाला व सरतेशेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले. मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले. या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला. या लढाईने ब्रिटीशांच्या अशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला. बंगाल काबीज करताच राजकोषातून ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणावर संपत्ती हाती पडली. तसेच बंगालच्या सुपीक प्रांतावर अनेक प्रकारचे कर लादून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवण्यास सुरुवात केली याचा फायदा त्यांना आपली लष्करी ताकद वाढवण्यात झाला.

***************************************************************************************************

महत्वाचे शोध आणि संशोधक
  1. विमान - राईट बंधू
  2. डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
  3. रडार - टेलर व यंग
  4. रेडिओ - जी. मार्कोनी
  5. वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
  6. थर्मामीटर - गॅलिलीयो
  7. हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
  8. विजेचा दिवा - एडिसन
  9. रेफ्रीजरेटर - पार्किन्स
  10. वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
  11. सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
  12. सायकल - मॅकमिलन
  13. डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
  14. रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
  15. टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
  16. ग्रामोफोन - एडिसन
  17. टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
  18. पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
  19. उत्क्रांतिवाद - डार्विन
  20. भूमिती - युक्लीड
  21. देवीची लस - जेन्नर
  22. अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
  23. अँटी रेबीज -लुई पाश्चर
  24. इलेक्ट्रोन – थॉमसन
  25. हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
  26. न्यूट्रोन – चॅडविक
  27. आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
  28. विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
  29. कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
  30. गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

**************************************************************

    ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय
    १. भूविकास
    २. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
    ३. जमिनीचे एकत्रीकरण
    ४. मृदुसंधारण
    ५. लघु पाट बंधारे
    ६. सामाजिक वनीकरण
    ७. घर बांधणी
    ८. खादी ग्रामोद्योग
    ९. कुटिरोद्योग
    १०. रस्ते, नाले, पूल
    ११. पिण्याचे पाणी
    १२. दळण वळणाची इतर साधने
    १३. ग्रामीण विद्युतीकरण
    १४. अपारंपरिक उर्जा साधने
    १५. दारिद्रय निर्मुलन
    १६. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
    १७. बाजार आणि जत्रा
    १८. रुग्णालये आणि कुटुंब कल्याण
    १९. महिला आणि बालविकास
    २०. प्रौढ शिक्षण
    २१. सांस्कृतिक कार्यक्रम
    २२. सार्वजनिक वितरण
    २३. उत्पादनाच्या बाबी

      **************************************************************
      देश आणि देशांची ‪# ‎चलने‬ जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.
      1. आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड
      2. ब्रिटन - पौंड
      3. लेबनॉन - पौंड
      4. सायप्रस - पौंड
      5. नायजेरिया - पौंड
      6. ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर
      7. ऑस्ट्रिया - शिलींग
      8. कॅनडा - डॉलर
      9. न्यूझीलंड - डॉलर
      10. गियान - डॉलर
      11. सिंगापुर - डॉलर
      12. अफगाणिस्तान - अफगाणी
      13. र्जॉडन -  दिनार
      14. लिबिया - दिनार
      15. युगोस्लाव्हिया - दिनार
      16. इराक - दिनार
      17. क्युबा - पेसो
      18. मेक्सिको - पेसो
      19. फिलिपाईन्स - पेसो
      20. बेल्जियम - फ्रँक
      21. बुरुंडी - फ्रँक
      22. फ्रान्स - फ्रँक
      23. नेपाळ - रुपया
      24. पाकिस्तान - रुपया
      25. भारत - रुपया
      26. जपान - येन
      27. इटली - लिरा
      28. बोटसवाना - रँड
      29. कुवेत - दिनार
      30. बंगलादेश - टका
      31. नेदरलँड - गिल्डर
      32. चीन - युआन
      33. झेकोस्लाव्हिया - क्रोन
      34. पनामा - बल्बोआ
      35. जर्मनी - मार्क
      36. पोर्तुगाल - एस्कुडो
      37. ग्रीस - ड्रॅक्मा
      38. सौदी अरेबिया - रियाल
      39. सोमालिया - शिलींग
      40. केनिया - शिलींग
      41. बर्मा - कॅट
      42. पेअरु - सोल
      43. डेन्मार्क - क्लोनर
      44. फिनलँड - मार्क
      45. इथोपिया - बीर
      46. नॉर्वे - क्लोनर
      47. पोलंड - ज्लोटी
      48. घाना - न्युकेडी
      49. सॅल्वेडॉर - कॉलन
      50. होंडुरा - लेंपिरा
      51. आइसलँड - क्रोन
      52. स्पेन - पेसेटा
      1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _____________ ह्या ठिकाणी झाला.
      A. सुरत
      B. बडोदा
      C. पोरबंदर ✔
      D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)
      2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?
      A. 1890
      B. 1893 ✔
      C. 1896
      D. 1899
      3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?
      A. आफ्रिकन ओपिनियन
      B. इंडियन ओपिनियन ✔
      C. नाताळ काँग्रेस
      D. ब्लॅक सॅल्युट
      4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?
      A. साबरमती आश्रम
      B. सेवाग्राम आश्रम
      C. फिनिक्स आश्रम ✔
      D. इंडियन आश्रम
      5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
      A. दिल्ली
      B. मुंबई
      C. अहमदाबाद
      D. चंपारण्य ✔
      6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?
      A. सन 1916
      B. सन 1918 ✔
      C. सन 1919
      D. सन 1920
      7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?
      A. सायमन कमिशन
      B. हंटर कमिशन ✔
      C. रिपन कमिशन
      D. वूड कमिशन
      8. _________ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
      A. सन 1930
      B. सन 1933 ✔
      C. सन 1936
      D. सन 1939
      9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?
      A. आगा खान
      B. खान अब्दुल गफार खान ✔
      C. महात्मा गांधी
      D. मोहम्मद अली जीना
      10. ____________ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.
      A. 1 ऑगस्ट 1920 ✔
      B. 1 ऑगस्ट 1925
      C. 1 ऑगस्ट 1929
      D. 1 ऑगस्ट 1935
      11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?
      A. 6
      B. 8 ✔
      C. 10
      D. 12
      12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?
      A. कलम 356
      B. कलम 360 ✔
      C. कलम 365
      D. कलम 368
      13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?
      A. कायदामंत्री
      B. राष्ट्रपती
      C. सरन्यायाधीश ✔
      D. लोकसभा सभापती
      14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?
      A. भारतातील सनदी अधिकारी
      B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
      C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ✔
      D. भारताचे सर्वोच्च न्यायालय
      15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?
      A. 14 दिवस ✔
      B. एक महिना
      C. चार महिना
      D. एक वर्ष
      16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?
      A. 250
      B. 270
      C. 350
      D. 500 ✔
      17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ?
      A. उच्च न्यायालय
      B. नियोजन मंडळ
      C. आंतरराज्यीय परिषद
      D. यापैकी कोणी नाही ✔
      18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?
      A. कायम
      B. 5 वर्षे ✔
      C. 6 वर्षे
      D. 10 वर्षे
      19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?
      A. अमेरिका
      B. दक्षिण आफ्रिका ✔
      C. कॅनडा
      D. आयर्लंड
      20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?
      A. 3 वर्षे
      B. 4 वर्षे
      C. 5 वर्षे ✔
      D. 6 वर्षे
      21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?
      A. मायोसीन
      B. फायब्रीनोजन ✔
      C. केसीन
      D. व्हिटेलीन
      22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?
      A. 10
      B. 8
      C. 6
      D. 4 ✔
      23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?
      A. सफरचंद
      B. काजू
      C. अननस
      D. नारळ ✔
      24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?
      A. WTO ✔
      B. IMF
      C. IBRD
      D. ADB
      25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?
      A. मिसोस्फियर
      B. थर्मोस्फियर
      C. ट्रोपोस्फियर ✔
      D. स्ट्रॅटोस्फियर
      26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?
      A. पर्णक्षेत्र निर्देशांक
      B. पर्णक्षेत्र कालावधी ✔
      C. पीक वाढीचा दर
      D. तुलनात्मक पीक वाढीचा दर
      27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _____________ येथे झाला.
      A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
      B. वडाळा, मालवण, शिरोडा ✔
      C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
      D. कल्याण, मालवण, शिरोडा
      28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?
      A. WHO
      B. WWF
      C. IEEP
      D. UNEP ✔
      29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
      A. कराड
      B. कोल्हापूर
      C. नरसोबाची वाडी ✔
      D. सातारा
      30. _______________ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.
      A. स्वामी विवेकानंद
      B. आगरकर
      C. गोखले
      D. लोकहितवादी ✔
      31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?
      A. सन 1500
      B. सन 1510 ✔
      C. सन 1520
      D. सन 1530
      32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
      A. सन 1500
      B. सन 1550
      C. सन 1600 ✔
      D. सन 1650
      33. प्लासीची लढाई ______________ रोजी झाली.
      A. 23 जानेवारी 1757
      B. 23 जून 1757 ✔
      C. 23 जून 1758
      D. 31 मार्च 1751
      34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ?
      A. सन 1801
      B. सन 1802 ✔
      C. सन 1803
      D. सन 1818
      35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?
      A. अकबर
      B. औरंगजेब
      C. लॉर्ड वेलस्ली ✔
      D. लॉर्ड कॉर्नवालीस
      36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ?
      A. सन 1829 ✔
      B. सन 1859
      C. सन 1929
      D. सन 1959
      37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ?
      A. सन 1926
      B. सन 1936
      C. सन 1946
      D. सन 1956 ✔
      38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ?
      A. चंद्रनगर
      B. सुरत ✔
      C. कराची
      D. मुंबई
      39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ?
      A. सन 1834
      B. सन 1864
      C. सन 1894
      D. सन 1904 ✔
      40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ?
      A. इंग्रज
      B. फ्रेंच
      C. डच
      D. पोर्तुगीज ✔
      41. नेफा हे ______________ चे जुने नाव आहे.
      A. मणिपूर
      B. मेघालय
      C. अरुणाचल प्रदेश ✔
      D. त्रिपुरा
      42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?
      A. महाराष्ट्र
      B. आंध्रप्रदेश ✔
      C. गुजरात
      D. आसाम
      43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?
      A. NET
      B. JEE
      C. GATE
      D. CAT ✔
      44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ?
      A. 12 जानेवारी
      B. 15 जानेवारी
      C. 25 जानेवारी ✔
      D. 26 जानेवारी
      45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ?
      A. भाषिक महत्त्वाकांक्षा
      B. प्रादेशिक असंतुलन ✔
      C. फुटीरतावादी राजकारण
      D. राज्याच्या स्वायत्ततेशी
      46. मोटार वाहनांमुळे _____________________ प्रकारचे प्रदूषण होते .
      A. हवेमधील
      B. प्राथमिक
      C. दुय्यम
      D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे ✔
      47. ई-मेलचा अर्थ ________________________ असा आहे.
      A. इलेक्ट्रॉनिक मेल ✔
      B. इलेक्ट्रिकल मेल
      C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल
      D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल
      48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ?
      A. मुंबई-पुणे
      B. मुंबई-गोवा
      C. मुंबई-आग्रा
      D. पुणे-बेंगळूरु ✔
      49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?
      A. व्यवसाय कर ✔
      B. मूल्यवर्धित कर
      C. सेवा कर
      D. विक्री कर
      50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ?
      अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे
      A. ब, ड
      B. अ, क
      C. अ, ड ✔
      D. ब, क


      1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _____________ ह्या ठिकाणी झाला.
      A. सुरत
      B. बडोदा
      C. पोरबंदर ✔
      D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)
      2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?
      A. 1890
      B. 1893 ✔
      C. 1896
      D. 1899
      3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?
      A. आफ्रिकन ओपिनियन
      B. इंडियन ओपिनियन ✔
      C. नाताळ काँग्रेस
      D. ब्लॅक सॅल्युट
      4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?
      A. साबरमती आश्रम
      B. सेवाग्राम आश्रम
      C. फिनिक्स आश्रम ✔
      D. इंडियन आश्रम
      5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
      A. दिल्ली
      B. मुंबई
      C. अहमदाबाद
      D. चंपारण्य ✔
      6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?
      A. सन 1916
      B. सन 1918 ✔
      C. सन 1919
      D. सन 1920
      7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?
      A. सायमन कमिशन
      B. हंटर कमिशन ✔
      C. रिपन कमिशन
      D. वूड कमिशन
      8. _________ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
      A. सन 1930
      B. सन 1933 ✔
      C. सन 1936
      D. सन 1939
      9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?
      A. आगा खान
      B. खान अब्दुल गफार खान ✔
      C. महात्मा गांधी
      D. मोहम्मद अली जीना
      10. ____________ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.
      A. 1 ऑगस्ट 1920 ✔
      B. 1 ऑगस्ट 1925
      C. 1 ऑगस्ट 1929
      D. 1 ऑगस्ट 1935
      11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?
      A. 6
      B. 8 ✔
      C. 10
      D. 12
      12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?
      A. कलम 356
      B. कलम 360 ✔
      C. कलम 365
      D. कलम 368
      13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?
      A. कायदामंत्री
      B. राष्ट्रपती
      C. सरन्यायाधीश ✔
      D. लोकसभा सभापती
      14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?
      A. भारतातील सनदी अधिकारी
      B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
      C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ✔
      D. भारताचे सर्वोच्च न्यायालय
      15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?
      A. 14 दिवस ✔
      B. एक महिना
      C. चार महिना
      D. एक वर्ष
      16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?
      A. 250
      B. 270
      C. 350
      D. 500 ✔
      18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?
      A. कायम
      B. 5 वर्षे ✔
      C. 6 वर्षे
      D. 10 वर्षे
      19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?
      A. अमेरिका
      B. दक्षिण आफ्रिका ✔
      C. कॅनडा
      D. आयर्लंड
      20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?
      A. 3 वर्षे
      B. 4 वर्षे
      C. 5 वर्षे ✔
      D. 6 वर्षे
      21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?
      A. मायोसीन
      B. फायब्रीनोजन ✔
      C. केसीन
      D. व्हिटेलीन
      22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?
      A. 10
      B. 8
      C. 6
      D. 4 ✔
      23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?
      A. सफरचंद
      B. काजू
      C. अननस
      D. नारळ ✔
      24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?
      A. WTO ✔
      B. IMF
      C. IBRD
      D. ADB
      25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?
      A. मिसोस्फियर
      B. थर्मोस्फियर
      C. ट्रोपोस्फियर ✔
      D. स्ट्रॅटोस्फियर
      26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?
      A. पर्णक्षेत्र निर्देशांक
      B. पर्णक्षेत्र कालावधी ✔
      C. पीक वाढीचा दर
      D. तुलनात्मक पीक वाढीचा दर
      27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _____________ येथे झाला.
      A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
      B. वडाळा, मालवण, शिरोडा ✔
      C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
      D. कल्याण, मालवण, शिरोडा
      28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?
      A. WHO
      B. WWF
      C. IEEP
      D. UNEP ✔
      29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
      A. कराड
      B. कोल्हापूर
      C. नरसोबाची वाडी ✔
      D. सातारा
      30. _______________ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.
      A. स्वामी विवेकानंद
      B. आगरकर
      C. गोखले
      D. लोकहितवादी ✔
      31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?
      A. सन 1500
      B. सन 1510 ✔
      C. सन 1520
      D. सन 1530
      32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
      A. सन 1500
      B. सन 1550
      C. सन 1600 ✔
      D. सन 1650
      33. प्लासीची लढाई ______________ रोजी झाली.
      A. 23 जानेवारी 1757
      B. 23 जून 1757 ✔
      C. 23 जून 1758
      D. 31 मार्च 1751
      34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ?
      A. सन 1801
      B. सन 1802 ✔
      C. सन 1803
      D. सन 1818
      35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?
      A. अकबर
      B. औरंगजेब
      C. लॉर्ड वेलस्ली ✔
      D. लॉर्ड कॉर्नवालीस
      36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ?
      A. सन 1829 ✔
      B. सन 1859
      C. सन 1929
      D. सन 1959
      37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ?
      A. सन 1926
      B. सन 1936
      C. सन 1946
      D. सन 1956 ✔
      38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ?
      A. चंद्रनगर
      B. सुरत ✔
      C. कराची
      D. मुंबई
      39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ?
      A. सन 1834
      B. सन 1864
      C. सन 1894
      D. सन 1904 ✔
      40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ?
      A. इंग्रज
      B. फ्रेंच
      C. डच
      D. पोर्तुगीज ✔
      41. नेफा हे ______________ चे जुने नाव आहे.
      A. मणिपूर
      B. मेघालय
      C. अरुणाचल प्रदेश ✔
      D. त्रिपुरा
      42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?
      A. महाराष्ट्र
      B. आंध्रप्रदेश ✔
      C. गुजरात
      D. आसाम
      43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?
      A. NET
      B. JEE
      C. GATE
      D. CAT ✔
      44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ?
      A. 12 जानेवारी
      B. 15 जानेवारी
      C. 25 जानेवारी ✔
      D. 26 जानेवारी
      45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ?
      A. भाषिक महत्त्वाकांक्षा
      B. प्रादेशिक असंतुलन ✔
      C. फुटीरतावादी राजकारण
      D. राज्याच्या स्वायत्ततेशी
      46. मोटार वाहनांमुळे _____________________ प्रकारचे प्रदूषण होते .
      A. हवेमधील
      B. प्राथमिक
      C. दुय्यम
      D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे ✔
      47. ई-मेलचा अर्थ ________________________ असा आहे.
      A. इलेक्ट्रॉनिक मेल ✔
      B. इलेक्ट्रिकल मेल
      C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल
      D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल
      48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ?
      A. मुंबई-पुणे
      B. मुंबई-गोवा
      C. मुंबई-आग्रा
      D. पुणे-बेंगळूरु ✔
      49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?
      A. व्यवसाय कर ✔
      B. मूल्यवर्धित कर
      C. सेवा कर
      D. विक्री कर
      50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ?
      अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे
      A. ब, ड
      B. अ, क
      C. अ, ड ✔
      D. ब, क
      =====================$$--$$--$$=====================

      बहुचर्चित पुस्तके व लेखक पुस्तकाचे नाव लेखक

      * थ्री इडियटस चेतन भगत

      * लिव्हिंग हिस्ट्री हिलरी क्लिंटन
      माय कंट्री, माय लाइफ लालकृष्ण अडवाणी
      * ड्रिम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा
      * लज्जा तसलीमा नसरीन
      * हेडस अँड टेल्स मेनका गांधी 
      * यशवंतराव ते विलासराव - विश्वास मेहेंदळे
      * बाळ ठाकरे : ए फोटोबायोग्राफी राज ठाकरे
      * आय डेअर किरण बेदी
      * रोमान्सिंग विथ लाइफ देव आनंद 
      आमचा बाप आणि आम्ही डॉ. नरेंद्र जाधव
      * मिडनाईट चिल्ड्रेन्स सलमान रश्दी 
      लिव्हिंग विथ ऑनर्स शिव खेरा 
      * स्पीकर्स डायरी मनोहर जोशी 
      माझी परदेशी डायरी सुशीलकुमार शिंदे

      =====================$$--$$--$$=====================

      आरोग्यशास्त्र  प्रकार रोग
      संसर्गजन्य रोग
      इंफ्ल्यूएंझा, क्षय, नायटा, आमांश, घटसर्प, डांग्या खोकला, गोवर, पोलियो.
      असंसर्गजन्य रोग
      मधुमेह, कर्करोग
      हवेमार्फत पसरणारे रोग
      घटसर्प, डांग्या खोकला, गोवर, इंफ्ल्यूएंझा.
      पाण्यामार्फत पसरणारे रोग
      कॉलरा(पटकी), विषमज्वार, अतिसार, कवीळ,जंत.
      किटकांमार्फत पसरणारे रोग
      हिवताप, हत्तीरोग, नारू, अतिसार, आमांश, पटकी, प्लेग.
      जीवाणूपासून होणारे रोग
      न्युमोनिया, कॉलरा(पटकी), कुष्ठरोग, क्षय.
      कवकांपासून होणारे रोग
      गजकर्ण, चिखल्या.
      विषाणूपासून होणारे रोग
      एड्स, देवी, इंफ्ल्यूएंझा, पोलियो, कांजण्या, मेंदूदाह, खुपऱ्या
      हार्मोनचे नाव उगम कार्य
      थायरोक्सीन
      थायरॉईड
      वाढ आणि चयापचयाचा वेग
      अड्रेनॉलीन
      ऍड्रिनल
      रक्तदाब नियंत्रण
      इन्सुलिन
      स्वादुपिंड (Pancreas)
      साखरेचे चयापचय
      FSH
      पिट्युटरी
      ओव्हेरियन
      ईस्ट्रोजन
      डिंबग्रंथी (Ovary)
      स्त्रियांच्या इंद्रियांवर परिणाम घडवते
      टेस्टोस्टिरॉन
      वृषण (Testis)
      पुरुष जाननेन्द्रीयांव र परिणाम घडवते .
      प्रतिजैविके
      सूक्ष्म जीव
      नाश होणारे रोगजंतू
      पेनिसिलिन
      पेनिसिलिअम क्रायसोजीनम
      घटसर्प, न्युमोनिया
      क्लोरोमायसेटीन
      स्ट्रेप्टोमायसि स व्हेनेझुएले
      विषमज्वराचे रोगजंतू
      स्ट्रेप्टोमायास िन
      स्ट्रेप्टोमायसि स ग्रासीस
      क्षयरोगाचे रोगजंतू
      आईवडिलांचे रक्तगट
      अपत्यांचा संभाव्य रक्तगट
      अपत्यांचा असंभवनीय रक्तगट
      A*A
      A किंवा O
      B किंवा AB
      A*B
      O,A,B,AB

      *********************************************

      ✤✤अत्यंत उपयोगी सूची ✤✤
      .
      • प्रणब मुखर्जी – राष्ट्रपति
      • हामिद अंसारी – उपराष्ट्रपति
      • सुमित्रा महाजन – अध्यक्ष, लोक सभा
      • एम. थंबीदुरई – उपाध्यक्ष, लोक सभा
      • हामिद अंसारी – सभापति, राज्यसभा
      • पी. जे. कुरियन – उपसभापति, राज्यसभा
      • नरेन्द्र मोदी – अध्यक्ष, नीति (NITI) आयोग
      • अरविंद पनगड़िया – उपाध्यक्ष, नीति (NITI) आयोग
      • डॉ. विजय केलकर – अध्यक्ष, 13वां वित्त आयोग
      • वाई. वी. रेड्डी – अध्यक्ष, 14वां वित्त आयोग
      • पी. वी. रेड्डी – अध्यक्ष, 19वां विधि आयोग
      • ए. पी. शाह – अध्यक्ष, 20वां विधि आयोग
      • मुकुल रोहतगी – महान्यायवादी



      *********************************************
      ✤✤ प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी ✤

      • रंजीत कुमार – भारत के महा–अधिवक्ता
      • डॉ. आर. चिदंबरम – भारत सरकार के प्रमुख वैज्ञानिक सलाहकार
      • अजीत कुमार डोभाल – राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार
      • अजीत सेठ – कैबिनेट सचिव
      • एस. जयशंकर – विदेश सचिव
      • अशोक कुमार मुखर्जी – संयुक्त राष्ट्र संघ में भारत के स्थायी प्रतिनिधि
      • शेखर सेन – अध्यक्ष, संगीत नाटक अकादमी
      • के .के. चक्रवर्ती – अध्यक्ष, ललित कला अकादमी
      • वी. पी. तिवारी – अध्यक्ष, साहित्य अकादमी
      • आर. के. श्रीवास्तव – चेयरमैन, भारतीय विमानपत्तनम प्राधिकरण (AAI)
      • रत्न कुमार सिन्हा – अध्यक्ष, परमाणु ऊर्जा आयोग (AEC)
      • एस. एस. बजाज – अध्यक्ष, परमाणु ऊर्जा नियामक बोर्ड (AERB)
      • एस. एस. मंथा – अध्यक्ष, अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद (AICTE)
      • प्रफुल पटेल – अध्यक्ष, अखिल भारतीय फुटबॉल परिसंघ (AIFF)
      • रोहित नंदन – अध्यक्ष, एयर इंडिया (AI)
      • गौतम सेन गुप्ता – महानिदेशक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ASI)
      • राना कपूर – अध्यक्ष, एसोसिएटेड चैबर्स ऑफ कामर्स एंड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया (ASSOCHAM)
      • शेखर बसु – निदेशक, भाभा परमाणु अनुसंधान केंद्र (BARC)



      *********************************************

      ✤✤ प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी ✤✤


      • जगमोहन डालमिया – अध्यक्ष, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI)
      • अनुपम श्रीवास्तव – अध्यक्ष सह प्रबंध निदेशक (सीएमडी), भारत संचार निगम लि. (BSNL)6
      • शशिकांत शर्मा – नियंत्रक एवं महालेखा परीक्षक (CAG)
      • अनिल कुमार सिन्हा – निदेशक, केंद्रीय जांच ब्यूरो (CBI)
      • विनीत जोशी – अध्यक्ष, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजूकेशन (CBSE)
      • अनिता कपूर – अध्यक्ष, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT)
      • प्रवीन महाजन – अध्यक्ष, केंद्रीय उत्पाद एवं सीमा शुल्क बोर्ड (CBEC)
      • पहलाज निहलानी – अध्यक्ष, केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड (CBFC)
      • नंदिता दास – अध्यक्ष, भारतीय बाल फिल्म सोसाइटी (CFSI)
      • राजीव माथुर – मुख्य सूचना आयुक्त (CIC)
      • डॉ. नसीम जैदी – मुख्य चुनाव आयुक्त (CEC)
      • अजय. एस. श्रीराम – अध्यक्ष, भारतीय उद्योग परिसंघ (CII).




      *********************************************
      वाचण्यासारखी
      पुस्तके

      ०१.) एक होता कार्व्हर = वीणा गवाणकर
      ०२.) वळीव = शंकर पाटील
      ०३.) ययाती = वि. स. खांडेकर
      ०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
      ०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
      ०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
      ०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
      ०८.) तीन मुले = साने गुरुजी
      ०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
      १०.) आय डेअर = किरण बेदी
      ११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
      १२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत
      १३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
      १४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
      १५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
      १६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
      १७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
      १८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
      १९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
      २०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
      २१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
      २२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
      २३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
      २४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
      २५.) योगासने = व. ग. देवकुळे
      २६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
      २७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
      २८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
      २९.) रणांगण = विश्राम बेडेकर
      ३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
      ३१.) श्यामची आई = साने गुरुजी
      ३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
      ३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
      ३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे 
      ३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
      ३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
      ३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
      ३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
      ३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
      ४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर 
      ४१.) झोंबी = आनंद यादव
      ४२.) इल्लम = शंकर पाटील
      ४३.) ऊन = शंकर पाटील 
      ४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
      ४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
      ४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
      ४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
      ४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
      ४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
      ५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
      ५१.) आई = मोकझिम गार्की
      ५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी 
      ५३.) बलुत = दया पवार
      ५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
      ५५.) स्वामी = रणजीत देसाई
      ५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
      ५७.) पांगिरा = विश्वास पाटील
      ५८.) पानिपत = विश्वास पाटील
      ५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
      ६०.) छावा = शिवाजी सावंत
      ६१.) श्रीमान योगी =  रणजीत देसाई
      ६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
      ६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
      ६४.) चंगीजखान = उषा परांडे
      ६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
      ६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
      ६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
      ६८.) वाईज अंड आदर वाईज
      ६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
      ७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
      ७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा

      5 comments:

      1. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

        ReplyDelete
      2. मेरा भारत महान ही घोषणा कोणी दिली

        ReplyDelete
      3. नटसम्राट कादंबरी कोणास समर्पीत केली

        ReplyDelete
      4. Chan mahit naslelya gosthi mahit jalya khup chan

        ReplyDelete