Wednesday, April 23, 2014



********************************
अति महत्वपूर्ण प्रश्न और उनके उत्त्तर 

सिर्फ 10 मिनट समय निकालकर अवश्य पढ़े 
1. मनुष्य ने सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया।
Ans. तांबा
2. भारत का भूगोल नामक पुस्तक किसने लिखी।
Ans. टॉलमी
3. सुभाष चंद्र बोस का सर्वप्रथम नेताजी किसने कहा था।
Ans. एडोल्फ हिटलर
4. महात्मा गांधी को अधनंगा फकीर किसने कहा था।
Ans. चर्चील
5. बल्लभ भाई पटेल को सरदार की उपाधि किस आंदोलन के बाद प्रदान की थी।
Ans. बारदोली सत्याग्रह
6. जय हिंद का नारा किसने दिया था।
Ans. सुभाष चंद्र बोस
7. ‘भारत को तलवार के बल पर विजित किया गया है, और तलवार के बल ही इसकी रक्षा की जाएगी’ यह कथन है।
Ans. लॉर्ड एल्गिन
8. जनवरी 1879 में ब्रिटेन की महारानी विक्टोरिया को किस उपाधी से सम्मानित करने के लिए दिल्ली दरबार का आयोजन किया गया।
Ans. कैसर-ए-हिंद
9. चौदहवीं लोकसभा के अध्यक्ष कौन थे।
Ans. सोमनाथ चटर्जी
    i)   पहले लोकसभा अध्यक्ष कॉन थे : गणेश वासुदेव मावळंकर  
    ii)  पंधरावे (१५) लोकसभा अध्यक्ष कॉन थे : मीरा कुमार 
    iii) सोळावे (१६) लोकसभा अध्यक्ष कॉन थे : सुमित्रा महाजन 
10. सरिस्का में बाघों के विलुप्त होने की घटना की जांच हेतु केंद्र सरकार ने किसकी अध्यक्षता में कार्यदल बनाया है।
Ans. सूनीता नारायण
11. पहली लोकसभा के अध्यक्ष कौन थे।
Ans. गणो वासुदेव मावलंकर, एम अनंतशयनम आयंगर
12. प्रथम लोकसभा का गठन कब हुआ था।
Ans. 6 मई 1952
13. विदेशों के लिए भारतीय राजदूतों को नियुक्त कौन करता है।
Ans. राष्ट्रपति
14. राष्ट्रपति को क्षमादान की शक्ति संविधान के किस अनुच्छेद के अंतर्गत दी गई है।
Ans. अनुच्छेद72
15. झंडा समिति के अध्यक्ष कौन थे।
Ans. जे.बी.कृपलानी
16. संविधान निर्माण की प्रक्रिया में कुल कितना समय लगा।
Ans. दो वर्ष, 11 माह, 18 दिन
17. संविधान सभा का गठन कब किया गया।
Ans. जुलाई 1946
18. अभ्रक के उत्पादन में भारत का विश्व में कौनसा स्थान है।
Ans. प्रथम
19. देश में सर्वाधिक सोना किस राज्य से प्राप्त होता है।
Ans. कर्नाटक
20. आधुनिक ओलम्पिक खेल प्रतियोगिता का प्रारंभ कब हुआ।
Ans. 1896 ई.
21. भारतीय ओलम्पिक परिषद की स्थापना कब हुई।
Ans. 1924 ई.
22. ओलम्पिक मशाल जलाने की प्रथा कब से शुरू हुई।
Ans. 1928 ई. (एम्सटर्डम ओलम्पिक)
23. ओलम्पिक खेलों का टीवी पर विस्तृत प्रसारण कब से शुरू हुआ।
Ans. 1960 ई. से
24. राष्ट्रमंडल खेलों की शुरूआत कब से हुई।
Ans. 1930 ई.
25. भारत ने पहली बार कब राष्ट्रमंडल खेलों में भाग लिया।
Ans. 1934 ई. (दूसरे राष्ट्रमंडल खेल)
26. एशियाई खेल का प्रारंभ कब व कहां हुआ।
Ans. 4 मार्च 1951 ई. को नई दिल्ली में
27. क्रिकेट खेल का जन्मदाता कौनसे देश को माना जाता है।
Ans. इंग्लैंड
28. फुटबॉल खेल का जन्म कहां हुआ।
Ans. इंग्लैंड
29. वॉलीबॉल का जन्म किस देश में माना जाता है।
Ans. संयुक्त राज्य अमेरीका
30. आधुनिक गोल्फ की सर्वप्रथम शुरूआत कहां हुई।
Ans. स्कॉटलैंड
31. अमेरीका का राष्ट्रीय खेल कौनसा है।
Ans. बेसबॉल
32. सांड युद्ध कौनसे देश का राष्ट्रीय खेल है।
Ans. स्पेन
33. चीन का राष्ट्रीय खेल कौनसा है।
Ans. टेबल टेनिस
34. क्रिकेट कौनसे देश का राष्ट्रीय खेल है।
Ans. इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया
35. भूटान का राष्ट्रीय खेल कौनसा है।
Ans. तीरंदाजी
36. बैडमिंटन कौनसे देश का राष्ट्रीय खेल है।
Ans. मलेशिया
37. पाकिस्तान का राष्ट्रीय खेल कौनसा है।
Ans. हॉकी
38. घुड़सवारी खेल के मैदान का क्या कहा जाता है।
Ans. एरीना
39. साइकिलिंग के मैदान का क्या कहा जाता है।
Ans. वेलोड्रम
40. बोरलॉग पुरस्कार किस क्षेत्र में दिया जाता है।
Ans. कृषि क्षेत्र
41. व्यास सम्मान का संबंध किस क्षेत्र से है।
Ans. साहित्य क्षेत्र
42. नोबेल पुरस्कार किन क्षेत्रों में दिया जाता है।
Ans. चिकित्सा, साहित्य, शांति, रसायन, भौतिकी (1901 से ) और अर्थशास्त्र (1969)
43. नोबेल पुरस्कार किसकी याद में दिया जाता है।
Ans. वैज्ञानिक अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल
44. फिल्म जगत में दिया जाने वाला सबसे प्रतिष्ठित अंतर्रराष्ट्रीय पुरस्कार कौनसा है।
Ans. ऑस्कर
45. विश्व में पत्रकारिता के क्षेत्र में दिया जाने वाला पुरस्कार कौनसा है।
Ans. पुलित्जर
46. भारत का सबसे बड़ा राष्ट्रीय पुरस्कार कौनसा है।
Ans. भारत रत्न
47. एशिया का नोबेल पुरस्कार किसे कहा जाता है।
Ans. रमन मैग्सेसे पुरस्कार
48. भारत में वीरता के लिए सैनिकों को दिया जाने वाला सवोच्य पुरस्कार कौनसा है।
Ans. परमवीर चक्र
49. गांधी शांति अंतर्राष्ट्रीय पुरस्कार कब शुरू किया गया।
Ans. 1995 में
50. देश में कलिंग पुरस्कार कब शुरू किया गया।
- 1952 में
51. ग्रेमी पुरस्कार का संबंध किस क्षेत्र से है।
Ans. संगीत क्षेत्र
52. कश्मीर का अकबर किसे कहा जाता है।
Ans. जैनुल आबदीन
53. यामिनी कृष्णमूर्ति का संबंध किस शास्त्रीय नृत्य से है।
Ans. भरतनाट्यम्
54. हेमामालिनी, श्रीदेवी का संबंध किस शास्त्रीय नृत्य से है।
Ans. मोहिनीअट्टम
55. लच्छू महाराज का संबंध किस शास्त्रीय नृत्य से है।
Ans. कत्थक
56. गोवा दिवस कब मनाया जाता है।
Ans. 19 दिसम्बर
57. गुजरात एवं महाराष्ट्र दिवस कब मनाया जाता है।
Ans. एक मई
58. जलसेना का प्रधान कौन होता है।
Ans. ऐडमिरल
59. थलसेना का प्रधान कौन होता है।
Ans. जनरल
60. भारत की संसद किनसे मिलकर बनती है।
Ans. राष्ट्रपति, राज्य सभा व लोक सभा
61. राज्य सभा के सदस्यों का कार्यकाल कितना होता है।
Ans. छह वर्ष
62. संविधान के किस अनुच्छेद में उपराष्ट्रपति निर्वाचित होता है।
Ans. अनुच्छेद 63
63. कैबिनेट मंत्रियों में सबसे बड़ा कार्यकाल किस का रहा है।
Ans. जगजीवन राम (लगभग 32 वर्ष)
64. सबसे कम समय तक एक कार्यकाल में प्रधानमंत्री रहे।
Ans. अटल बिहारी वाजपेयी (13 दिन)
65. प्रधानमंत्रीयों में सबसे बड़ा कार्यकाल किनका रहा।
Ans. जवाहर लाल नेहरू (16 वर्ष नौ माह 13 दिन)
66. संविधान में उपराष्ट्रपति से संबंधित प्रावधान किस देश के संविधान से लिया गया है।
Ans. अमेरिका के संविधान से
67. राज्य सभा के सदस्यों की अधिकतम संख्या कितनी हो सकती है।
Ans. 250
68. लोक सभा में राष्ट्रपति द्वारा कितने सदस्य मनोनित होते हैं।
Ans. दो
69. राज्य सभा में राष्ट्रपति द्वारा कितने सदस्य मनोनित किये जाते हैं।
Ans. 12
70. मरुभूमि विकास कार्यक्रम किस वर्ष शुरू किया गया।
Ans. 1977-78
71. जवाहर रोजगार योजना किस वर्ष शुरू की गई।
Ans. 1989
72. राष्ट्रीय रोजगार गारंटी कार्यक्रम कब शुरू हुआ।
Ans. 2006
73. देश में पहला लौह इस्पात कारखान कहां पर स्थापित किया गया।
Ans. कुल्टी (पश्चिम बंगाल में 1874)
74. भारत का रूर किस पठार को कहा जाता है।
Ans. छोटानागपुर का पठार
75. संविधान सभा की संचालन समिति का अध्यक्ष कौन था।
Ans. डॉ. राजेंद्र प्रसाद
76. कौनसी देशी रियासत थी जिसके प्रतिनिधि संविधान सभा में सम्मलित नहीं हुए थे।
Ans. हैदराबाद
77. नासिरूद्दीन महमूद ने बलबन को कौनसी उपाधि प्रदान की।
Ans. उलूंग खां
78. भारत का कौनसा शासक था जिसने बगदाद के खलीफा से सुल्तान पद की वैधानिक स्वीकृति प्राप्त की।
Ans. इल्तुतमिश
79. सर्वप्रथम फासिस्ट का उदय कहां पर हुआ था।
Ans. इटली में
80. तुर्की का पिता के उपनाम से किसे जाना जाता है।
Ans. मुस्तफा कमालपाशा
81. रेड इंडियन कहां के निवासी थे।
Ans. अमेरिका
82. किस एक्ट में लड़की के लिए विवाह की उम्र 18 वर्ष निर्धारित की गई।
Ans. शारदा एक्ट (1930)
83. राजा राम मोहन राय को राजा की उपाधि किसने प्रदान की।
Ans. अकबर द्वितीय
84. मोहम्मद अली जिन्ना को कायदे आजम की उपाधी किसने प्रदान की।
Ans. महात्मा गांधी
85. कार्बेट राष्ट्रीय उद्यान किस राज्य में है।
Ans. उत्तराखंड
86. महलों का शहर के नाम से कौनसा शहर जाना जाता है।
Ans. कोलकाता
87. गंगासागर परियोजना किस नदी पर स्थित है।
Ans. चंबल (मध्यप्रदेश)
88. अखबारी कागज बनाने का सरकारी कारखाना कहां पर है।
Ans. नेपानगर (मध्य प्रदेश)
89. भारत में कागज बनाने का पहला कारखाना कहां पर खोला गया।
Ans. ट्रंकवार में (1716)
90. किसके वेतन पर आयकर नहीं लगता है।
Ans. राष्ट्रपति
91. मंत्रिपरिष्द सामूहिक रूप से किसके प्रति उत्तरदायी होती है।
Ans. लोक सभा
92. किस राष्ट्रपति के निर्वाचन के समय दूसरे चक्र की मतगणना करनी पड़ी।
Ans. वी.वी. गिरि
93. संविधान के किस अनुच्छेद में प्रधानमंत्री की नियुक्ति वर्णित है।
Ans. अनुच्छेद 75
94. राज्य सभा की सदस्यता के लिए न्यूनतम उम्र सीमा कितने वर्ष है।
Ans. 30 वर्ष
95. वर्तमान में संघ सूची में कितने विषय सम्मिलित है।
Ans. 98
96. वर्तमान में राज्य सूची में कितने विषय शामिल हैं।
Ans. 62
97. वर्तमान में समवर्ती सूची में कितने विषय हैं।
Ans. 52
98. रियासतों को भारत में सम्मिलित करने के लिए किसके नेतृत्व में रियासती मंत्रालय बनाया गया।
Ans. सरदार बल्लभ भाई पटेल
99. दिल्ली को राष्ट्रीय राजधानी क्षेत्र का दर्जा संविधान के किस संशोधन के द्वारा दिया गया है।
Ans. संविधान के 69वें संशोधन में
100. भारतीय संविधान में संसदात्मक शासन प्रणाली, एकल नागरिकता एवं विधि निर्माण प्रक्रिया किस देश से ली गई है।
Ans. ब्रिटेन
101. भारतीय संविधान में नीति निर्देशक तत्व किस देश से लिए गए हैं।
Ans. आयरलैंड
102. भारतीय संविधान में मौलिक अधिकार किस देश से लिए गए हैं।
Ans. अमेरिका
103. भारतीय संविधान में संशोधन की प्रक्रिया किस देश से ली गई है।
Ans. दक्षिण अफ्रीका
104. भारतीय संविधान में आपातकाल के प्रवत्र्तन के दौरान राष्ट्रपति को मौलिक अधिकार संबंधी शक्तियां किस देश से ली गई हैं।
Ans. जर्मनी
105. पाकिस्तान के लिए पृथक संविधान सभा की स्थापना की घोषण कब की गई।
Ans. 26 जुलाई 1947
106. मनुष्य में गुणसूत्रों की संख्या कितनी होती है।
Ans. 46
107. राज्यपाल पद ग्रहण करने से पूर्व किसके समक्ष शपथ लेता है।
Ans. उच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश अथवा वरष्ठितम न्यायाधीश
108. उत्तराखंड की स्थापना कब हुई।
Ans. 2000 ई.
109. संविधान लागू होने के समय संघ सूची में कितने विषय शामिल थे।
Ans. 97
110. संविधान लागू होने के समय राज्य सूची में कितने विषय शामिल थे।
Ans. 66
111. संविधान लागू होने के समय संघ सूची में कितने विषय शामिल थे।
Ans. 47
112. सिक्कों की ढलाई सर्वाधिक किसके शासन काल में हुई।
Ans. औरंगजेब
113. रेडक्रास की स्थापना किसने की।
Ans. हेनरी ड्यूनेंट
114. न्याय दर्शन के संस्थापक कौन थे।
Ans. महर्षि गौतम
115. आनंद वन की स्थापना किसने की।
Ans. बाबा आम्टे
116. स्काउटिंग की स्थापना किसने की।
Ans. वेडन पावेल
117. शेरोन लोवेन (यूएसए) का संबंध किस शास्त्रीय नृत्य से है।
Ans. ओडिसी
118. राजीव गांधी का समाधी स्थल किस नाम से जाना जाता है।
Ans. वीर भूमि
119. महाप्रयाण घाट किसका समाधि स्थल है।
Ans. डॉ. राजेंद्र प्रसाद
120. . पालवंश का संस्थापक कौन था।
Ans. गोपाल
121. गुर्जर प्रतिहार वंश का संस्थापक कौन था।
Ans. नागभट्ट प्रथम
122. गहड़वाल (राठौर) वंश का संस्थापक कौन था।
Ans. चन्द्रदेव
123. चौहान वंश का संस्थापक कौन था।
Ans. वासुदेव
124. परमार वंश का संस्थापक कौन था।
Ans. उपेन्द्रराज
125. चन्देल वंश का संस्थापक कौन था।
Ans. नन्नुक
126. सोलंकी वंश (गुजरात का चालुक्य) वंश का संस्थापक कौन था।
Ans. मूलराज प्रथम
127. गजनी साम्राज्य का संस्थापक कौन था।
Ans. अलप्तगीन
128. गुलाम वंश की स्थापना किसने की।
Ans. कुतुबुद्दीन ऐबक
129. खिलजी वंश की स्थापना किसने की।
Ans. जलालुद्दीन खिलजी
130. सैय्यद वंश का संस्थापक कौन था।
Ans. खिज्र खां
131. लोदी वंश का संस्थापक कौन था।
Ans. बहलोल लोदी
132. विजयनगर साम्राज्य की स्थापना किसने की।
Ans. हरिहर एवं बुक्का
133. बहमनी राज्य की स्थापना किसने की।
Ans. हसनगंगू ने
134. मुगल वंश का संस्थापक कौन था।
Ans. बाबर
135. सूर साम्राज्य का संस्थापक कौन था।
Ans. शेरशाह सूरी
136. मराठा साम्राज्य का संस्थापक कौन था।
Ans. शिवाजी
137. भागवद्गीता, योगवशिष्ठ, उपनिषद् एवं रामायण का फारसी अनुवाद किसने करवाया।
Ans. दाराशिकोह
138. धरमट का युद्ध किसके बीच हुआ।
Ans. दाराशिकोह एवं औरंगजेब के मध्य
139. औरंगजेब को किस नाम से जाना जाता था।
Ans. जिंदा पीर
140. . मराठा साम्राज्य के संस्थापक कौन थे।
Ans. शिवाजी
141. शिवाजी द्वारा लगाए गए दो कर कौनसे थे।
Ans. चौथ, सरदेशमुखी
142. लम्पट मूर्ख किसे कहा जाता था।
Ans. जहांदार शाह को
143. रंगीला बादशाह किसे कहा जाता था।
Ans. मुहम्मदशाह को
144. ईरान का नेपोलियन किसे कहा गया।
Ans. नादिरशाह को
145. मुगल दरबार में आने वाला प्रथम अंग्रेज कौन था।
Ans. कैप्टन हॉकिन्स
146. गुरुमुखी लिपी का आरंभ किसने किया।
Ans. गुरु अंगद ने
147. खालसा पंथ की स्थापना किसने की।
Ans. गुरु गोविन्द सिंह ने
148. फोर्ट विलियम कॉलेज की स्थापना किसने की।
Ans. लार्ड वेलेजली ने
149. भारत में पहली बार सार्वजनिक निर्माण विभाग की स्थापना किसने की।
Ans. लार्ड डलहौजी ने
150. अजमेर में मेयो कॉलेज की स्थापना किसने की।
Ans. लॉर्ड मेयो
151. भारत के उद्धारक की संज्ञा किसे दी गई।
Ans. लॉर्ड रिपन
152. शिमला समझौता कब हुआ।
Ans. 1972 ई.
153. स्वतंत्र भारत के प्रथम गवर्नर जनरल कौन था।
Ans. लॉर्ड माउंटबेटन
154. तात्या टोपे का वास्तविक नाम क्या था।
Ans. रामचन्द्र पांडुरंग
155. इंग्लैंड में भारतीय सुधार समिति की स्थापना किसने की।
Ans. दादा भाई नौरोजी
156. जलियांवाला बाग हत्याकांड में जनरल डायर का सहयोग करने वाले भारतीय का नाम बताओ।
Ans. हंसराज
157. मेवाड़ में भील आंदोलन का नेतृत्व किसने किया।
Ans. मोतीलाल तेजावत
158. साइमन कमीशन को और किस नाम से जाना जाता है।
Ans. वाइट मैन कमीशन
159. प्रथम गोलमेज सम्मेलन कब हुआ।
Ans.12 सितम्बर 1930 ई.
160. तरुण स्त्रीसभा का स्थापना कहां की गई थी।
Ans. कलकत्ता
161. देश में सर्वाधिक सोना किस राज्य से प्राप्त होता है।
Ans. कर्नाटक
162. चौमासा कौनसी फसल कहलाती हैं।
Ans. जायद की फसल
163. अलौह खनिज की दृष्टि से राजस्थान का देश में कौनसा स्थान है।
Ans. प्रथम
164. लौह खनिज की दृष्टि से राजस्थान का देश में कौनसा स्थान है।
Ans. चौथा
165. राजस्थान में राष्ट्रीय कृषि विपणन संस्थान कहां पर है।
Ans. जयपुर (1988)
166. तम्बाकू का पौधा किनके द्वारा भारत लाया गया।
Ans. पुर्तगालियों द्वारा
167. खनिजों का अजायबघर किस राज्य को कहा जाता है।
Ans. राजस्थान
168. गन्ना उत्पादन में भारत का कौनसा स्थान है।
Ans. प्रथम
169. राजस्थान का अन्न भंडार कौनसा जिला कहलाता है।
Ans. गंगानगर
170. राजस्थान में गुलाबी रंग का ग्रेनाइट कहां पर पाया जाता है।
Ans. जालौर
171. राजस्थान में केंद्रीय सरसों अनुसंधान केंद्र कहां स्थापित है।
Ans. सेवर (भरतपुर)
172. हरी अग्नि के नाम से जाना जाता है।
Ans. पन्ना
173. राजस्थान में फैल्सपार कहां पाया जाता है।
Ans. अजमेर(ब्यावर) व भीलवाड़ा
174. सुपर जिंक समेल्टर संयत्र (ब्रिटेन के सहयोग से) कहां पर स्थापित किया गया है।
Ans. चंदेरिया(चित्तौड़गढ़)
175. राजस्थान में सोना कहां पर पाया जाता है।
Ans. बांसवाड़ा व डूंगरपुर
176. हीरा राजस्थान में कहां पाया जाता है।
Ans. केसरपुरा (चित्तौड़गढ़)
177. देश में नमक उत्पादन की दृष्टि से राजस्थान कौनसे स्थान पर है।
Ans. चौथा
178. राजस्थान में जेम स्टोन औद्योगिक पार्क किस जिले में स्थित है।
Ans. जयपुर
179. दुर्गापुरा केसर क्या है।
Ans. तरबूज की उन्नत किस्म
180. राजस्थान में सर्वाधिक औद्योगिक इकाइयां किस जिले में स्थापित हैं।
Ans. जयपुर
181. राजस्थान में शून्य उद्योग जिले कौनसे हैं।
Ans. जैसलमेर, बाड़मेर, चूरू व सिरोही
182. तरुण स्त्रीसभा का स्थापना कहां की गई थी।
Ans. कलकत्ता

******************************************************************************************************************************************
************************************************************

Que1.  चिंकारा अभयारण्य' भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
A. आसाम 
B. महाराष्ट्र 
C. राजस्थान 
D. गुजरात
उत्तर ----------- A) आसाम

Que2. भारतीय राज्य घटनेने राष्ट्रध्वज (तिरंगा ) कधी संमती दिली?

१) १५ ऑगस्ट १९४७
२) २२ जुलै १९४७
३) २६ नोहेंबर १९४९
४) २२ जानेवारी १९४८
उत्तर ----------- 2) २२ जुलै १९४७

3] प्रादेशिक ग्रामीण बँकची ( RRB ) स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आली ?
१) 1985
२) १९७५
३) 1965
४) 1995
उत्तर ----------- 2) १९७५

4] सर्वच्या न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे ?
१) राष्ट्रपती
२) उपराष्ट्रपती
३) पंतप्रधान
४) संसद
उत्तर ---------- १) राष्ट्रपती

5] खालीलपैकी कोण घटकराज्यांचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो ?
१) राज्यपाल
२) मुख्यमंत्री
३) मुख्य न्यायाधीश
४) राष्ट्रपती
उत्तर ---------- १) राज्यपाल

6] घटकराज्यांचे मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणास जबाबदार असते ?
१) विधानपरिषद
२) राज्यपाल
३) विधानसभा
४) उच्च न्यायालय
उत्तर ------------- ३) विधानसभा

7] खालीलपैकी कश्याचा पेट्रोकेमिकल म्हणून उल्लेख कराल ?
फिनोल
असेटिक अनहायड्रईड
३) अस्पिरीन
४) अ व ब मधील दोन्ही
उत्तर ---------- ४) अ व ब मधील दोन्ही

8] ड जीवनसत्व मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता ?
१) अंडी खाणे
२) मस्यपदार्थ सेवन करणे
३) शरीरावर कोवळे उन घेणे
४) आवळा खाणे
उत्तर --------- ३) शरीरावर कोवळे उन घेणे

9] सन १८५४ चा वूडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता ?
१) पोलिस
२) शिक्षण
३) स्थानिक स्वराज्य संस्था
४) वसाहतीचे स्वराज्य
उत्तर --------- २) शिक्षण

10] खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्र्हमदेश भारतापासून वेगळा करण्यात आला ?
१) १९३५ चा कायदा
२) १९१९ चा कायदा
३) १९०९ चा कायदा
४) १८९२ चा कायदा
उत्तर -------- १) १९३५ चा कायदा

11] महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री म्हणून कोणाचा नामुल्लेख कराल ?
१) जयदत्त क्षीरसागर
२) मनोहर नाईक
३) छगन भुजबळ
४) गणेश नाईक
उत्तर ---------- ३) छगन भुजबळ

12] महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे चे विद्यमान अध्यक्ष कोण आहे ?
१) हेमंत टकले
२) मधु मंगेश कर्णिक
३) डॉक. प्र.ची . शेजवलकर
४) डॉक. जब्बार पटेल
उत्तर ----------- ३) डॉक. प्र.ची . शेजवलकर 

13] वातावरणातील नायट्रस ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यांच्या प्रक्रियेमुळे कोणती घटना घडून येते ?
१) आम्ल पर्जन्य
२) प्रकाश संश्लेषण
३) किर्नोसर्ग
४) शृंखला अभिक्रिया
उत्तर ----------- १) आम्ल पर्जन्य

14] महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौ.कि.मी आहे ?
१) २०७७१३
२) ४०७७१३
३) ३०७७१३
४) ५०६७१३
उत्तर ---------- ३) ३०७७१३

15] पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर कोणते ?
१) वाई
२) मिरज
३) सातारा
४) कोल्हापूर
उत्तर ----------- ४) कोल्हापूर

16] ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर हे धारण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
१) वैतरणा
२) वैनगंगा
३) सावित्री
४) काळ
उत्तर --------- १) वैतरणा

17] फुले प्रगती ( जे एल २४ ) हि कोणत्या पिकाची सुधारित जात आहे ?
१) तूर
२) भुईमुग
३) हरभरा
४) सुर्यफुल
उत्तर ----------- २) भुईमुग

18] परळी वैजिनाथ हे ज्योतिलिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) लातूर
२) बीड
३) सोलापूर
४) परभणी
उत्तर -------------- २) बीड

19] चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) गोंदिया
२) भंडारा
३) नागपूर
४) गडचिरोली
उत्तर --------- ४) गडचिरोली

20] वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम होऊन कोणती नदी प्रवाहित आहे ?
१) प्राणहिता
२) कोयना
३) कृष
४) वैनगंगा
उत्तर ---------- १) प्राणहिता

21] खालीलपैकी कोणत्या वर्षी सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली ?
१) १८३९
२) १८१९
३) १८४९
४) १८२९
उत्तर -------------- ४) १८२९

22] स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाचा नामुलेख कराल ?
१) सरदार पटेल
२) डॉक. राजेंद्र प्रसाद
३) डॉक. राधाकृष्णन
४) पंडित नेहरू
उत्तर ---------- २) डॉक. राजेंद्र प्रसाद

23] भारतातील शिक्षण क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची कमाल मर्यादा किती आहे ?
१) २६ टक्के
२) ५० टक्के
३) ७४ टक्के
४) १०० टक्के
उत्तर ----------- ४) १०० टक्के

24] महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला ?
१) ४ ऑक्टोबर १८६९
२) २ ऑक्टोबर १८६९
३) ६ ऑक्टोबर १८६९
४) २ ऑक्टोबर १८६०
उत्तर ------------ २) २ ऑक्टोबर १८६९

25] कांचनगंगा हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे ?
१) सह्याद्री
२) सातपुडा
३) हिमालय
४) निलगिरी
उत्तर ---------- ३) हिमालय

26] जगातील सर्वाधिक लोकसंखेचा देश कोणता ?
१) चीन
२) भारत
३) अमेरिका
४) रशिया
उत्तर ------------- १) चीन

27] हायड्रोजन बॉम्ब चा शोध खालीलपैकी कोणी लावला ?
१) एडवर्ड हॉकिन्स
२) ह्याणे भुष
३) एडवर्ड टेलर
४) हॉफकिन्स
उत्तर ---------- ३) एडवर्ड टेलर

28] वेल्डिंगकाम करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ज्योतीचा वापर केला जातो ?
१) ऑक्सि - ऐसीटीलीन
२) शितज्योत
३) निलज्योत
४) यापैकी नाही
उत्तर ---------- १) ऑक्सि - ऐसीटीलीन

29] ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती ?
१) १०
२) ६
३) ८
४) ९
उत्तर ---------- ३) ८

30] माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते ?
१) ३५ से.
२) ३८ से.
३) ४० से.
४) ३७ से.
उत्तर ----------- ४) ३७ से.

31] कुष्टरोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता ?
१) विषाणू
२) कवक
३) जीवाणू
४) आदिजीव
उत्तर ------------- ३) जीवाणू

32] खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये बावीस भाषांपैकी एक भाषा नाही ?
१) संथाली
२) नेपाली
३) अरबी
४) उर्दू
उत्तर ------ ३) अरबी 

33] पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
१) हाडे
२) स्नायू
३) मज्जासंस्था
४) त्वचा
उत्तर ---------- ३) मज्जासंस्था

34] ' अशोक स्तंभ ' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
१) सारनाथ
२) सांची
३) अयोध्या
४) पटना
उत्तर ---------- १) सारनाथ

35] महाराष्ट्रातील पोलिस आयुक्तालयांची संख्या किती आहे ?
१) ८
२) ७
३) १०
४) १२
उत्तर ---------- ३) १०

36] ५०' दक्षिण अक्षांश पलीकडे वाहणाऱ्या पश्चिम वार्यांना काय म्हणतात ?
१) गरजणारे चाळीस
२) ओरडणारे पन्नास
३) खवळलेले पन्नास
४) गरजणारे पन्नास
उत्तर ------------- ३) खवळलेले पन्नास

37] अवकाशात प्रवेश करणारा पहिला सजीव कोण ?
१) उंदीर
२) चिमणी
३) घार
४) कुत्री
उत्तर ----------- ४) कुत्री

38] गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला ?
१) सारनाथ
२) लुंबिनी
३) कुशीनगर
४) गया
उत्तर ---------- २) लुंबिनी

39] भारताच्या मध्यातून ............. गेलेले आहे ?
१) मकरवृत्त
२) कर्कवृत्त
३) विषुवृत्त
४) रेखावृत्त
उत्तर ---------- २) कर्कवृत्त

40] ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीचे मुळस्थान आहे ?
१) वारली
२) महादेव कोळी
३) कोलम
४) गोंड
उत्तर ---------- १) वारली

४1] रायगड जिल्ह्यात ........... नदीच्या मुखाशी ' रोह्याची खाडी ' निर्माण झाली आहे ?
१) सावित्री
२) कुंडलिका
३) भोगावती
४) पातळगंगा
उत्तर ----------- २) कुंडलिका

४2] ' DOTS ' हि कृतियोजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?
१) एड्स
२) रेबीज
३) क्षय
४) पोलिओ
उत्तर --------- ३) क्षय

43] भारताच्या शेजारील राष्ट्रांपैकी खालीलपैकी कोणते राष्ट्र आकाराने सर्वात लहान आहे ?
१) बांगलादेश
२) नेपाळ
३) माल्द्विप
४) भूतान
उत्तर ----------- ४) भूतान

44] ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन कोठे पार पडले ?
१) सासवड
२) बारामती
३) शिरूर
४) बीड
उत्तर ----------- १) सासवड

45] सातपाटी हे मस्यव्यवसायाचे महत्वाचे केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) रायगड
२) ठाणे
३) रत्नागिरी
४) सिंधुदुर्ग
उत्तर ------------- २) ठाणे

46] ' पिसवा ' हे खालीलपैकी काश्याचे उदाहरण आहे ?
१) सहजीवी
२) परजीवी
३) विघटक
४) उद्पादक
उत्तर ------------- २) परजीवी

47] खालीलपैकी कोणत्या जिल्ह्य शनिमांडळ तलाव आहे ?
१) नंदुरबार
२) धुळे
३) जळगाव
४) नाशिक
उत्तर ----------- १) नंदुरबार

48] नेत्रभिंगामुळे तयार झालेली प्रतिमा डोळ्यांच्या कोणत्या भागांवर उमटते ?
१) बाहुली
२) दृष्टीपटल
३) नेत्रभिंग
४) अंधबिंदू
उत्तर ----------- २) दृष्टीपटल

49] महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले ?
१) उरण
२) महाड
३) खोपोली
४) खालापूर
उत्तर --------- ३) खोपोली

50] खालीलपैकी कोणता शब्द नामसाधित विशेषण नाही ?
१) पुस्तक विक्रेता
२) सातारी पेढे
३) बनारसी साडी
४) हासरी मुलगी
उत्तर --------- ४) हासरी मुलगी

51] 9999 - [ 8888 -( 7777 - 6666 ) ] = ?
१) 1111
२) 2222
३) 3333
४) 4444
उततर ----------- २) 2222

52] १२ , १५ आणि २४ या संख्येचा ल.स.वि. किती ?
१) १२०
२) १३०
३) १४०
४) १५०
उत्तर ---------- १) १२०

53] विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे भारताचे राष्ट्रपती पद भूषविणारे कितवे व्यक्ती आहेत ?
१) दहावे
२) बारावे
३) तेरावे
४) चौदावे
उत्तर --------- ३) तेरावे

54] सन २०१३ ची मिस इंडिया अर्थ कोण ?
१) नवनीतकौर धिल्लन
२) झोया अफरोज
३) सोभिता धुलीपाल
४) आरती शहा
उत्तर --------- ३) सोभिता धुलीपाल

55] भंडारा जिल्हा कोणत्या महसुल विभागांतर्गत येतो ?
१) औरंगाबाद
२) पुणे
३) नागपूर
४) नाशिक
उत्तर ----------- ३) नागपूर

56] नायट्रोजन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती ?
१) ८
२) ६
३) ७
४) १०
उत्तर ---------- ३) ७

57] पोलिओ या रोग खालीलपैकी कश्यामुळे होतो ?
१) विषाणू
२) जीवाणू
३) कवक
४) कृमी
उत्तर ------------- १) विषाणू

58] सोनार हि यंत्रणा कश्यावर आधारित आहे ?
१) वीज
२) प्रकाश
३) प्रतीध्वनी
४) गती
उत्तर ----------- ३) प्रतीध्वनी

59] भारतातील पहिली जलविद्युत परियोजना कोणती ?
१) शिवसमुद्रम
२) कोयना
३) मुचकुंदी
४) तिहारी
उत्तर ---------- १) शिवसमुद्रम

60] भारतातील सोयाबीन उद्पादनात आघाडीवर असणारे राज्य कोणते ?
१) राजस्थान
२) मध्य प्रदेश
३) गुजरात
४) कर्नाटक
उत्तर ---------- २) मध्य प्रदेश

61] वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणास आहे ?
१) पंतप्रधान
२) वित्त मंत्री
३) मुख्यमंत्री
४) राष्ट्रपती
उत्तर ----------- ४) राष्ट्रपती

62] वित्त आयोगाच्या स्थापनेशी संबंधित असलेले घटनेतील कलम कोणते ?
१) २८०
२) १८०
३) ३८०
४) ४८०
उत्तर ------------- १) २८०

63] खालीलपैकी कोणते तंतुमय कर्बोदक असून ते शरीरातील मलविसर्जनास सहाय्यकारी ठरते ?
१) माल्टोज

२) सेलील्योज 
३) फ्रुक्टोज 
४) ग्लुकोज 
उत्तर ---------- २) सेलील्योज 

64] दैनंदिन आहारात सातत्याने आधील पोलिश केलेला तांदूळ वापरणाऱ्या लोकांमध्ये कोणता रोग आढळतो ?
१) स्कार्वी
२) बेरीबेरी
३) पेलाग्र्हा
४) मधुमेह
उत्तर ------------ २) बेरीबेरी

65] थायरोग्जीन या संप्रेरकाच्या निर्मितीसाठी कोणता खनिजपदार्थ आवश्यक आहे ?
१) मग्नेशिअम
२) लोह
३) फ़ोस्फ़रस
४) आयोडीन
उत्तर ----------- ४) आयोडीन

66] सजीव प्राण्यांच्या शरीरात कशाच्या स्वरूपात अन्नसाठवण केली जाते ?
१) स्टार्च
२) ग्लुकोज
३) ग्लायकोजन
४) फ्रुक्टोज
उत्तर -------------- ३) ग्लायकोजन

67 खालीलपैकी सर्वात अस्थिर जीवनसत्व कोणते ?
१) क
२) अ
३) के
४) ई
उत्तर ---------- १)

68] महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
१) पाच
२) तीन
३) चार
४) सहा
उत्तर -------------- ४) सहा

69] राज्यसभा खाजदारांचा विहित कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
१) पाच
२) सहा
३) चार
४) साडेपाच
उत्तर ---------- २) सहा

70] महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणामार्फत घेण्यात येतात ?
१) राज्य सरकार
२) राज्य निवडणूक आयोग
३) जिल्हापरिषद
४) केंद्र सरकार
उत्तर ---------- २) राज्य निवडणूक आयोग 

३१४९] सरपंच समिती हि कोणत्या प्रकारची समिती आहे ?
१) सल्लादायी व मार्गदर्शक
२) अंमलबजावणी
३) कार्यकारी
४) आज्ञादाई
उत्तर ------------- १) सल्लादायी व मार्गदर्शक

३१५०] राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे घोषवाक्य काय आहे ?
१) निरोगी महाराष्ट्र , प्रगतशील राष्ट्र
२) रोगमुक्त राज्य , एकच संकल्प
३) आमचा निर्धार , रोगाचा विकास
४) आरोही जीवन , समृद्ध जीवन
उत्तर ------------- १) निरोगी महाराष्ट्र , प्रगतशील राष्ट्र

३१५१] भारताची राजधानी दिल्ली होयच्या अगोदर कुठली होती
१) पंजाब
२) कोलकत्ता
३) मुंबई
४) लाहोर
उत्तर----------२) कोलकत्ता

३१५२] कुंभमेळा किती वर्षांनी होतो ?
१) १०
२) ८
३) १२
४) ११
उत्तरे----------- ३) १२

३१५३] अर्ध कुंभ मेळा फक्त हरिद्वार आणि अलाहाबाद ह्याच दोन ठिकाणी होतो हे विधान सत्य आहे कि असत्य?
१) असत्य
२) सत्य
उत्तर------- २) सत्य

३१५४] बाळासाहेब ठाकरे ह्यांना काय म्हटले जात असे ?
१) सिंह
२) राजा
३) महाराजा
४) हिंदू हृदय सम्राट
उत्तर----------- ४) हिंदू हृदय सम्राट

३१५५] शिवाजी महाराज ह्यांना सुखरूप निघून जाण्यासाठी सिद्दी जोहर समोर कोण स्वतः शिवाजी महाराज बनून गेला होता ?
१) हिरोजी
२) सूर्याजी काकडे
३) शिव महाला
४) शिवा काशीद
उत्तर------------ ४) शिवा काशीद 

३१५६] हरित क्रांतीचे जनक कोण होते?
१) डॉ स्वामिनाथन
२) बोरलॉग
३) कुरियन
४) या पैकी नाही
उत्तर----------- २) बोरलॉग

३१५७] जो पर्यंत तुम्ही समोरच्याला त्याच्याच भाषेत प्रतिउत्तर देइला शिकत नाही तो पर्यंत तुमच्यावर हल्ले हे होताच राहणार हे वाक्य कोणी म्हंटले आहे
१) डॉ आंबेडकर
२) महात्मा गांधी
३) चंद्रशेखर आझाद
४) सुभाषचंद्र बोस
उत्तर------------ १) डॉ आंबेडकर 

३१५८] एक गळा कापल्या नंतर दुसरा गळा आपण देवू शकतो का? मग एक कानाखाली कशी काय आपण खावू शकतो हे वाक्य कोणी म्हटले आहे ?
१) लाला लजपतराय
२) विनायक सावरकर
३) भगत सिंग
४) जवाहरलाल नेहरू
उत्तर----------- २) विनायक सावरकर

३१५९] हिटलर हा कुठल्या देशाचा तानाशाह होता ?
१) जपान
२) ऑस्ट्रिया
३) जर्मनी
४) अमेरिका
उत्तर----------- ३) जर्मनी

३१६०] 'देशाने आपल्यासाठी काय केले हे कधीच विचारू नका पण तुम्ही देशासाठी काय केले आणी काय करू शकता हे नक्की स्वताच्या मनाला विचार ' हे सुंदर वाक्य कोणी म्हंटले आहे
१) जॉर्ज वाशिंग्टन
२) चर्चिल
३) महात्मा गांधी
४) जॉन केनडी
उत्तर------ ४) जॉन केनडी

३१६१] 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता?
उत्तर --------- नंदुरबार

३१६२] 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? -
उत्तर --------- मुंबई उपनगरे

३१६३] ११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ. ऊर्जा
ब. सामाजिक सेवा
क. वाहतूक
उत्तर --------- ब. अ. क.

३१६४] केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी कोणाच्या अधिनस्थ कार्य करते?
उत्तर --------- पंतप्रधान कार्यालय

३१६५] तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही? -
उत्तर --------- किमतींचा निर्देशांक

३१६६] महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?
उत्तर -------- पालक मंत्री

३१६७] 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला? -
उत्तर ----------- . एम. विश्वेश्वरैय्या

३१६८] पहिल्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले?
अ. भाक्रा - नांगल प्रकल्प
ब. सिंध्री खत कारखाना
क, Hindustan Antibiotics, पिंप्री
ड. दुर्गापूर पोलाद प्रकल्प
उत्तर --------- अ ब क

३१६९] भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? -
उत्तर --------- 88 वी

३१७०] घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले
आहे?
उत्तर --------- वार्षिक वित्तीय विवरण पत्र


***************************************************

१] पिवळा फ़ॉसफरस हा पाण्यात अद्रावनीय असून , त्याला कश्याचा वास येतो ?
१) कांदा
२) अद्रक
३) लसुन
४) मोहरी
उत्तर ----------- ३) लसुन


२] अलीकाढेच याहू कंपनीचे अध्यक्षपद ........ यांची नियुक्ती करण्यात आले ?

१) सी. राघवन
२) इंद्र न्युनी
३) मारीसा मेयर
४) मायकेल झुकेरबर्ग
उत्तर --------------- ३) मारीसा मेयर

३] खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना नियोजित कालावधीच्या एक वर्ष आधीच स्थगित करण्यात आली ?

१) सहावी
२) सातवी
३) तिसरी
४) पाचवी
उत्तर ------------ ४) पाचवी


४] सन १९२७ मध्ये नवजवान भारत सभा या संघटनेची स्थापना कोणी केली ?

१) वि.दा . सावरकर
२) भगतसिंग
३) अरविंद घोष
४) एस.एम. जोशी
उत्तर -------------- २) भगतसिंग


५] सन १९४० च्या ऑगष्ट जाहीरनाम्यात भारतासंबंधी कोणती तरतूद अंतर्भूत होती ?

१) पूर्ण स्वराज्य
२) आंशिक स्वतंत्र
३) वसाहतीचा दर्जा
४) तात्काळ स्वतंत्र
उत्तर ---------- ३) वसाहतीचा दर्जा


६] नेहरू अहवालामध्ये भारतीयांसाठी कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीची मागणी करण्यात आली होती ?

१) संपूर्ण स्वतंत्र
२) संपूर्ण लोकशाही
३) वसाहतीचे स्वराज्य
४) अध्यक्षीय पद्धत
 उत्तर ----------- ३) वसाहतीचे स्वराज्य

७] भारतीय स्वतंत्रलढ्याच्या पार्वतील कोणत्या कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो ?

१) १८८५ ते १९०५
२) १९०५ ते १९२०
३) १९२० ते १९४७
४) १९०५ ते १९१५
उत्तर ------------- ३) १९२० ते १९४७

८] पृथ्वीला सुर्याभवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सुमारे किती कालावधी लागतो ?

१) ३६८.१४ दिवस
२) ३६४ दिवस
३) ३६७.२४ दिवस
४) ३६५.२४ दिवस
उत्तर ------------- ४) ३६५.२४ दिवस

९] चंद्रपृष्टीचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसू शकतो ?

१) ७९
२) ५९
३) ४९
४) ६९
उत्तर ----------- २) ५९

1०] ग्रामपंचायत आपले अंदाज पत्रक कोणाला सदर करते ?

१) पंचायत समिती
२) जिल्हा परिषद
३) ग्राम सभा
४) राज्य शासन
 उत्तर ----------- १) पंचायत समिती


****************************************************************************
**********************************************************************
****************************************************************
Idioms and Phrases

1. Like a fish out of water: In a strange situation
2. Smell a rat: Suspect something foul
3. Read between the lines: Understand the hidden meaning
4. Tooth and Nail: With all of one’s power
5. Spread like wild fire: Spread quickly
6. Hit the nail on the head: Do or say the exact thing
7. Burn the midnight Oil: Work or study hard
8. Under his thumb: Under his control
9. With a high hand: Oppressively
10. Gain ground: Become popular
11. By leaps and bounds: Rapidly
12. Make off with: To run away with
13. Pass away: to die
14. To cry for the moon: Ask for the impossible
15. To make a pig of oneself: To over-eat
16. Donkey’s years: Very long time
17. To pull one’s leg: to joke; tease
18. To keep one’s fingers crossed: to hope fervently
19. To eat humble pie: To apologize in a humble manner
20. To fight a losing battle: Struggle without hope of success
21. A deadlock: A position when no progress can be made
22. A daredevil: A person who does not care for any consequences
23. Once in a blue moon: Very rarely
24. At a premium: Difficult to get or obtain
25. To play the game: To act honestly
26. Be in a tight corner: In a very difficult situation
27. Cock and bull story: Made up story that one should not believe
28. Cat and dog life: Life full of quarrels
29. Like a cat on hot bricks: Very nervous
30. Have a card up one’s sleeve: Have a secret plan in reserve
31. Tell against: To prove adverse to; to go against
32. Run through: To squander or waste
33. Run over: to drive over
34. Alive and kicking: Active and healthy
35. To bell the cat: To face the risk
36. To break the ice: To break the silence
37. To call a spade a spade: To be frank and truthful
38. Behind one’s back: In the absence of
39. At sea: Confused or lost
40. To burn one’s fingers: To lose on account of foolish behavior
41. A cold fish: A person devoid of emotions
42. To cross the Rubicon: To take a decisive step
43. Double-dealing: Deceiving
44. To die hard: Change with great difficulty
45. To die in harness: To work till the last day of one’s life
46. To plough a lonely furrow: To work without help or support
47. Lock stock and barrel: Completely
48. The long and the short: the main point
49. Bring to light: Disclose
50. The bottom line: The final criteria

************************************************************************************************************
************************************************************************************************************
रोचक तथ्य
*************** *****
1. टाइटैनिक जहाज को बनाने को लिए
उस समय 35 करोड़ 70 लाख रूपये लगे थे
जब कि टाइटैनिक फिलम बनाने के लिए
1000 करोड़ के लगभग लागत आई.

2. बिल गेट्स हर सेकेण्ड में करीब
12000 रुपये कमाते हैं यानि एक दिन में
करीब 102 करोड़ रूपये.
3. राष्ट्रपति जार्ज बुश ने एक बार
जपानी प्रधानमंन्त्री की कुर्सी पर
उल्टी कर दी थी.
4. चीन में एक 17 साल के लड़के ने i
pad2 और i phone के लिए
अपनी kidney बेच दी थी.
5. धरती पे जितना भार
सारी चीटीयों का है उतना ही सारे
मनुष्यो का है.
6. Octopus के तीन दिल होते हैं.
8. सिर्फ मादा मच्छर ही आपका ख़ून
चूसती हैं. नर मच्छर सिर्फ आवाजे करते हैं.
9. ब्लु वेहल एक साँस में 2000
गुबारो जितनी हवा खिचती है और बाहर
निकालती है.
10. मच्छलीयो की यादआसत सिर्फ कुछ
सेकेंड की होती है.
11. पैराशूट की खोज हवाईजहाज से 1
सदी पहले हुई थी.
12. कंगारु उल्टा नही चल सकते.
13. चीन में आप किसी व्यकित को 100
रूपया प्रति घंटा अपनी जगह लाइन में
लगने के लिए कह सकते है.
14. Facebook उपयोग करने
वाली सबसे बुजुर्ग मनुष्य 105 साल
की एक महिला है जिसका नाम Lillion
Lowe है.
15. ग्रीक और बुलगागिया में एक युद्ध
सिर्फ इसलिए लड़ा गया था क्योंकि एक
कुत्ता उनका border पार कर गया था.
16. 1894 में जो सबसे
पहला कैमरा बना था उससे
आपको अपनी फोटो खीचने के लिए उसके
सामने 8 घंटे तक बैठना पड़ेगा.

************************************************
Facts About Indian Currency

* The first coins were minted (made) around 2500 years ago.

* Paper money was first used in China over 1000 years ago.

* The first “rupee” was first introduced by Sher Shah Suri. It was based on a ratio of 40 copper pieces (paisa) per rupee.

* Udaya K Dharmalingam is the designer of the Indian rupee Symbol, which was adopted by the Government of India in 2010.

* From 1953, Hindi was displayed prominently on the new notes.

* The Government of India took over the issue of bank notes in 1861 from the Private and Presidency Banks.

* The first series of coins with theIndian rupee symbol was launched on 8 July, 2011.

* The first 1000 Rs Note was introduced in 2000.

* The first 20 Rs and 5 Rs note was introduced in 2001.

* Decimalization started in 1957 and the rupee was divided into 100 Naye Paise.

* Total 15 Languages (Apart from English) are printed in Indian Rupee Note. They are Assamese, Bengali, Gujarati, Kannada, Kashmiri, Konkani, Malayalam, Marathi, Nepali, Oriya, Panjabi, Sanskrit, Tamil, Telugu and Urdu.

* In India, the first paper bank note was published by Bank of Hindustan in 1770.

* The current Mahatma Gandhi series of bank notes stared from 1996 with new series of 10Rs notes.

* Indian coins are produced in 4 cities: Noida, Mumbai, Hyderabad, Kolkata. The coins produce from each city puts an identification mark under the year of issue. Coins produced in Noida have a dot mark, Mumbai have diamond mark, Hyderabad have star mark and coin produce from Kolkata have nothing beneath the year.


* Credit cards were first used in the United States in the 1920’s.

**********************************
********************************

■भारतीय रेल एशिया का पहले नंबर का और विश्व के दूसरे नंबर का सबसे बड़ा रेल नेटवर्क है। 

■भारत में पहली बार 16 अप्रैल 1853 को बाम्बे से थाने तक यात्री रेलगाड़ी चली थी जिसने कुल 21 मील की दूरी तय की थी। पहली बार चलने वाली इस रेलगाड़ी में 14 डिब्बे थे जिनमें लगभग 400 सवारियाँ थीं।

■हावड़ा स्टेशन में 15 अगस्त 1854 में पहली बार यात्री रेलगाड़ी चली जिसने हावड़ा से हुगली तक २४ कि.मी. की दूरी तय की थी। 

■दक्षिण भारत में पहली बार 1 जुलाई 1856 को मद्रास रेलवे कंपनी के द्वारा रेलगाड़ी चलाई गई।

■भारतीय रेल के द्वारा प्रतिदिन लगभग 11000 रेलगाड़ियाँ, जिनमें से लगभग 7000 रेलगाड़ियाँ यात्री रेलगाड़ी होती हैं, चलाई जाती हैं।

■पहला रेलवे पुल – डैपूरी वायाडक्ट (मुंबई-ठाणे रूट पर)

■पहली रेलवे सुरंग – पारसिक टनल

■ट्रेन में टॉयलेट सुविधा कब शुरू हुई – फर्स्ट क्लास (1891), लोअर क्लास (1907)

■पहली अंडरग्राउंड रेलवे – कलकत्ता मेट्रो

■पहला कंप्यूटरीकृत रेलवे रिज़र्वेशन सिस्टम शुरू हुआ – नई दिल्ली (1986)

■पहली इलैक्ट्रिक ट्रेन – 3 फरवरी 1925 को बॉम्बे वीटी और कुर्ला के बीच

■सबसे छोटे नाम वाला स्टेशन – आईबी (उड़ीसा)

■सबसे बड़े नाम वाला स्टेशन – श्री वेंकटानरसिम्हाराजूवरियापेटा (तमिलनाडु)

■व्यस्तम रेलवे स्टेशन – लखनऊ

■सबसे लंबी दूरी तय करने वाली ट्रेन – डिब्रूगढ़ और कन्याकुमारी स्टेशनों के बीच चलने वाली विवेक एक्सप्रेस

■सबसे छोटी दूरी वाला रूट – नागपुर से अजनी (3 किलोमीटर)

■बिना स्टॉप सबसे लंबी दूरी वाली ट्रेन – त्रिवेंद्रम राजधानी (528 किलोमीटर, 6.5 घंटे में)

■सबसे लंबा रेलवे पुल – सोन नदी पर बना नेहरू सेतु (100,44 फीट)

■सबसे लंबा प्लेटफॉर्म – गोरखपुर

■सबसे लंबी रेलवे सुरंग – कोंकण रेल लाइन पर कारबुडे सुरंग (6.5 किलोमीटर)

■सबसे पुराना चालू इंजन – फेयरी क्वीन (1855)

■सबसे तेज़ ट्रेन – भोपाल शताब्दी (140 किलोमीटर प्रति घंटा)

■भारत में स्टीम इंजनों का निर्माण 1972 के बाद बंद हुआ


*****************
रामकृष्ण मिशन की स्थापना १ मई सन् १८९७ को रामकृष्ण परमहंस के परम् शिष्य स्वामी विवेकानंद ने की । इसका 
मुख्यालय कोलकाता के निकट बेलुड़ में है।

रामकृष्ण मिशन को १९९८ में भारत सरकार द्वारा गाँधी शांति पुरस्कार से सम्मानित किया गया था।

******************************************************************

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवन पट

1) 14 एप्रिल 1891 - महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म.

2) 1907 - रमाबाई वलंगर यांच्याशी लग्न झाले.


3) 1907 - बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास.


4) 1910 - इंटरची परिक्षा उतीर्ण.


5) 1912 - बी. ए. परिक्षा उतीर्ण.


6) 1912 - पुत्र यशवंतराव यांचा जन्म.


7) 2 फेब्रुवारी 1913 - वडील सुभेदार रामजी यांचे निधन.


8) 1 जुन 1913 - सयाजीराव गाडकवाड यांनीविदेशात अध्यनासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली.


9) 1913 - उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयान.


10) 1915 - ऍन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम. ए. ची पदवी बहाल.


11) 1916 - नॅशनल डिविडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिक अँन्ड अनलिकटिकल स्टडी प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वार ­े स्विकृत.


12) 1916 - कास्ट इन इंडिया, देअर मॅकेनिझम जेनिसिस अँन्ड डेव्हलपमेँट या निबंधाचे वाचन.


13) 1916 - पी. एच. डी. ची पदवी बहाल.


14) 1917 - मुंबई ला परत आले.


15) 11 नोव्हेँबर 1918 - सिडनहेम कॉलेजमध्ये अर्थशास्राची प्रोफेसर म्हणुण नियुक्ती.


16) 31 जानेवारी 1920 - राजर्षी शाहु महाराज यांच्या साहाय्याने मुकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित.


17) 1921 - एम. एस. सी पदवी संपादन.


18) 1922 - बॅरिस्टरची परिक्षा पास.


19) 1923 - डॉ. ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाली.


20) 1923 - डॉ. ऑफ सायन्सची पदवी बहाल.


21) 1923 - दि प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ प्रकाशित.


22) 1923 - बॅरिस्टरीस सुरुवात.


23) 1924 - अस्पृश्य समाजाची परिषद.


24) 20 जुलै 1924 - बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना, मुंबई.


25) 1925 - असृश्यांसाठी वसतीगृह स्थापन.


26) जुलै 1926 - राजरत्न या मुलाचे निधन.


27) 1927 - कुलाबा जिल्हा महाड बहिष्कृत परिषद.


28) 3 एप्रिल 1927 - बहिष्कृत भारत या पाक्षिकाचे प्रकाशन.


29) 1927 - मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणुन निवड.


30) 4 सप्टेँबर 1927 - समाज समता संघ याची स्थापना.


31) 1927 - बंधु बाळाराम आंबेडकरांचे निधन.


32) 1927 - अस्पृश्य समाजातील शिक्षकांतर्फे सत्कार.


33) 13 नोव्हेँबर 1927 - अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्यागृह.


34) 25 डिसेँबर 1927 - महाडचा सत्यागृह,मनुस्मृती दहन.


35) 1928 - महार वतने सुधारणा विधेयक विधी मंडळासमोर मांडले.


36) 1928 - मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यपक.


37) 1928 - मुंबई प्रांतिक समितीवर निवड.


38) 1928 - सायमन कमिशन पुढे साक्ष.


39) 29 जुन 1928 - समता पाक्षिकाचा आरंभ.


40) 1929 - दामोदर सभागृहात गिरणी कामगारांच्या सभेत भाषण.


41) 1929 - टांग्यातुन फेकले गेल्यामुळे पायाला दुखापत.


42) 1929 - अस्पृश्यांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याबाबत मुंबई विधिमंडात भाषण.


43) 3 मार्च 1930 - काळाराम मंदिर नाशिकसत्यागृह प्रारंभ.


44) नोव्हेँबर 1930 - गोलमेज परिक्षेत अस्पृश्यांची बाजु ठामपणे मांडली.


45) 24 नोव्हेँबर 1930 - जनता साप्ताहिकाचा आरंभ.


46) 26 नोव्हेँबर 1931 - गंधी व बाबासाहेब व पंचम जार्ज यांची भेट.


47) अल्पसंख्याकांच् ­या प्रश्नांबाबतगांधीजीच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.


48) 1932 - अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यासंबंधी परिषद.


49) 1933 - संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला प्रयान.


50) 27 मे 1935 - पत्नी रमाबाई यांचे निधन.


51) 1935 - मुंबई विधी महाविद्यालयाच्य ­ा प्राचार्य पदावर नियुक्ती.


52) 13 ऑक्टोँबर 1935 - येवला. हिँदु म्हणुण जन्माला आलो, पण हिँदु म्हणुण मरणार नाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येवला येथे धर्माँतराची घोषणा.


53) 15 ऑगस्ट 1936 - स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना.


54) 1936 - जाती प्रथेचे उन्मुलन भाषन प्रकाशित.


55) 1936 - मुक्ती कोण येथे विख्यात भाषण.


56) 1936 - प्रकृती स्वास्थासाठी युरोपला रवाना.


57) कोकणातील खोती नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बिल मांडले.


58) 17 फेब्रुवारी 1937 - मुंबई ऍसेँब्ली निवडणुक विजयी.


59) 1938 - पंढरपुर मातंग परिषदेतर्फे मानपत्र.


60) 1938 - मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.


61) 1938 - विधी महाविद्यालयाच्य ­ा प्राचार्य पदाचा राजीनामा.


62) 1938 - औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले.


63) 1938 - औरंगाबाद येथे अस्पृश्य सभेचे अध्यक्ष.


64) 1940 - मुंबई येथे सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत भेट.


65) 1940 - थॉटस अँन्ड पाकिस्तान या ग्रंथाचे प्रकाशन.


66) 19 जुलै 1942 - भारतीय दलित वर्ग परिषद, नागपुर येथे हजर.


67) 1942 - मजुर मंत्री म्हणुन निवड.


68) 1942 - अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनी स्थापना.


69) पुणे येथे रानडे जन्म शताब्धी कार्यक्रमात सर्वोतम भाषण.


70) 1945 - काँग्रेस आणि गांधीजीनी अस्पृश्यांप्रती ­ काय केले ग्रंथ प्रकाशित.


71) 1946 - शुद्र पुर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित.


72) 1946 - सोलापुर, अहमदाबाद नगर पालिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणपत्रे दिली.


73) 20 जुन 1946 - मुंबई येथे सिध्दार्थमहाविद्यालची स्थापना.


74) ऑगस्ट 1947 - भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणुण मंत्री मंडळात प्रवेश.


75) 29 ऑगस्ट 1947 - संविधान समितीच्या अध्यक्ष पदावर निवड.


76) ऑक्टोँबर 1948 - दि अनटचेबल्स ग्रंथ प्रकाशित.


77) 4 नोव्हेँबर 1948 - घटनेचा मसुदा घटना समितीवर ठेवला.


78) 26 नोव्हेँबर 1949 - घटना समितीने घटना स्विकार केली.


79) 1949 - घटना समितीत देश प्रेमाने ओथंबलेले समारोपीय भाषण.


80) 1950 - बुध्द आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य लेख प्रसिध्द, वरळी येथे बुध्द विहारात भाषण.


81) 1950 - कोलंबो विश्व बौध्द परिषदेला उपस्थिती.


82) 1950 - औरंगाबाद येथे मिलिँद महाविद्यालय स्थापन.


83) 84) 1951 - लोक प्रतिनिधत्व विधेयक लोक सभे पुढे मांडले.


84) सप्टेँबर 1951 - हिँदु स्रीयांची उन्नती आणि अवनती हा लेख महाबोधी मासिका मध्ये प्रकाशित.


85) 27 सप्टेँबर 1951 - हिँदु कोड बिल व मागास वर्गीयांच्या आरक्षणाबाबत मंत्री परिषदेचा राजीनामा.


86) मार्च 1952 - राज्य सभेसाठी निवड.


87) 1952 - प्रथमच सार्वत्रिक निवडनुकीमध्ये बाबासाहेबांचा पराभव.


88) 5 जुन 1952 - कोलंबिया विद्यापिठातर्फे ­ डॉ. ऑफ लॉ हि पदवी अर्पन.


89) 1952 - शिवाजी पार्कवर प्रचंड जाहीर सभेत ह्रदयस्पश्री भाषण.


90) 1952 - एलफिन्स्टन महाविद्यालयातील ­ वार्षिक स्नेह संमेलनात उत्कृष्ठ भाषण.


91) 1954 - वर्गीकृत जाती जमाती आयुक्त यांच्या प्रवृत्तीवर भाषण.


92) 3 ऑक्टोँबर 1954 - आकाशवाणीवर माझे वैयक्तीक तत्वग्यान हे भाषण.


93) 25 ऑक्टोबर 1954 - माझे आयुष्य तीन गुरुंमूळे घडले.


94) 1954 - राज्यसभेत परराष्ट्रीय धोरणावर भाषण.


95) 1954 - महत्मा फुले बोलपट चित्रपटाच्या मुहुर्त सभारंभात उपस्थित.


96) 1954 - भंडारा पोट निवडणुकीमध्ये पराभव.


97) 1954 - रुपये 1, 18, 000 /- ची थेली मुंबई शहर दलित फेडरेशने चळवळीसाठी दिली.


98) 1954 - रंगुन तिसय्रा जागतिक बौध्द परिषदेला उपस्थित.


99) 1955 - भारतीय बौध्द महासभा स्थापित.


100) 4 फेब्रुवारी 1956 - मुंबई हि महाराष्ट्राचीच असावी असे भारत सरकारला सुनावले.


101) 24 मे 1956 - नरेपार्क येथे ऑक्टोँबर महिन्यात मी बौध्द धम्माची दिक्षा घेईल अशी घोषणा.


102) 14 ऑक्टोँबर 1956 - नागपुर येथे पुज्य भंते महास्थवीर चंद्रमणी यांचे हस्ते पत्नीसोबत धम्म दिक्षा घेतली. व नंतर 
आपल्या पाच लाख अस्पृश्य बंधुना बौध्द धम्माची दिक्षा दिली.


103) 15 ऑक्टोँबर 1956 - बौध्द धम्म का स्विकारला या विषयी सकाळी अदभुत पुर्वभाषण व नंतर नागपुर मुन्सीपार्टी तर्फे संध्याकाळी मानपत्र अर्पन.


104) 16 ऑक्टोँबर 1956 - चंद्रपुर येथे 2 लाख अस्पृश्य बंधुना धम्म दिक्षा दिली.


105) 20 नोव्हेँबर 1956 - काठमांडु नेपाल येथे जागतिक बौध्द परिषद, बौध्द आणि कार्लमार्क्स हे अदभुतपुर्व भाषण दिले.


106) 6 डिसेँबर 1956 - दिल्ली येथे त्यांच्या निवास्थानी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.


107) मुंबई दादर येथे चौपटीच्या किनाय्रावर 10 लाख अनुयायीँच्या साक्षीने बौध्द पध्दती नुसार अंतिम संस्कार करण्यात आले.


तसेच बाबासाहेब म्हणतात, मला प्रिय असलेल्या समतेच्या प्रचारासाठी रु. 2500 देऊन शाहुंनी मला सदैव ऋणी केले.
बाबांनी धम्मावरती व समाजावरती दिलेले भाषण हे सर्वात महत्वाचे व त्यामधुन काहीतरी बोध व शोध घेण्यासारखे आहे.


18 मार्च 1956 रोजी रामलिला मैदान आग्रा येथे मला शिकल्या सवरल्या लोकांनीच धोका दिला.


24 सप्टेँबर 1944 रोजी बाबासाहेबांनी राजकीय चळवळीचे उद्देश घोषित केले होते. ते लक्षात घेण्यासारखे आहेत.
तसेच 26 मे 1950 रोजी टेँपल ऑफ दि टूथ या श्रीलंकेतील विहारात जमलेल्या 27 देशांच्या प्रतिनिधी समोर बाबासाहेबांनी उत्कृष्ठ भाषण दिले.


**********************************************

First In India !


● British Governor-General : Warren Hastings

● British Governor-General of Independent India : Lord Mountbatten

● Justice of India : Hiralal J. Kania

● Comander-in-Chief of Free India : General K. M. Cariappa


● Chief of Air Staff : Air Marshal Sir Thomas Elmhirst


● Indian Air Chief : Air Marshal S. Mukherjee


● Chief of Army Staff : General M. Rajendra Singh


● Chief of Naval Staff : Vice-Admiral R. D. Katari


● Consmonaut : Sqn. Ldr. Rakesh Sharma


● Emperor of Mughal Dynasty in India : Babar


● Field Marshal : SPFJ Manekshaw


● Governor-General of Indian Union : C. Rajgopalachari


● Indian to get an Oscar : Bhanu Athaiya


● Indian to Reach the South Pole : Col. I. K. Bajaj


● Indian ICS Officer : Satyendra Nath Tagore


● Indian Member of the Viceroy’s Executive Council : Sir S. P. Sinha


● Indian Man to Swim Across the English Channel : Mihir Sen


● Indian Woman to Swim Across the English Channel : Miss Aarti Saha

● Indian Woman to Swim Across the Strait of Gibraltar : Aarti Pradhan

● Man to Climb Mount Everest : Sherpa Tenzing

● Man to Climb Mount Everest without Oxygen : Phu Dorjee

● Man to Climb Mount Everest twice : Nawang Gombu

● Muslim Woman to sit on the throne of Delhi : Razia Sultana

● Nobel Prize Winner : Rabindra Nath Tagore

● President of the Indian National Congress : W. C. Banerjee

● Woman President of the Indian National Congress : Annie Besant

● President to Die in Office : Dr. Zakir Hussain

● Prime Minister to Lose an Election : Indira Gandhi

● Prime Minister to Resign from Office : Morarji Desai

● Deputy Prime Minister : Vallabhbhai Patel

● Talkie Film : Alam Ara (1931)

● Test-tube Baby : Indira (Baby Harsha)

● Viceroy : Lord Canning

● Woman Central Minister : Rajkumari Amrit Kaur

● Woman Chief Minister of a State : Mrs. Sucheta Kripalani

● Woman Governor : Mrs. Sarojini Naidu

● Woman Minister : Mrs. Vijayalakshmi Pandit

● Woman to Climb the Mt. Everest: Bachendri Pal

● Woman Prime Minister : Mrs. Indira Gandhi

● Woman Speaker of a State Assembly : Mrs. Shanno Devi

● Woman Airline Pilot : Durba Banerjee

● Woman to Win an Asiad Gold : Kamaljit Sandhu

● Woman Judge of the Supreme Court : Fathima Beevi

● Woman IPS Officer : Kiran Bedi

● Indian in the British Parliament: Dadabhai Naoroji

● Indian to win Miss Universe Title : Ms Sushmita Sen

● Indian Woman Congress President : Sarojini Naidu (1925)

● Woman President of UN General Assembly : Vijayalakshmi Pandit (1953)

● Woman to Win the Nobel Prize : Mother Teresa (1979)

● Woman to become ‘Miss World : Reeta Faria

● Speaker, Lok Sabha : G. V. Manavalankar (1952-57)

● Chairman Rajya Sabha : S. V. Krishnamoorthy (1952)

● Indian to Pass ICS : Surendra Nath Banerji (1869)

● Indian Pilot : JRD Tata (1929)

● To Reach Antarctica : Lt. Ram Charan (1960)

● Vernacular Daily : Kolkata (1727)

● Telegraph Line Installed : Calcutta to Diamond Harber (1853)

● Silent Movie : Raja Harish Chandra by Dada Saheb Phalke (1913)

● Coloured Cinemascope Film : Pyar ki Pyas (1961)

● Satellite launched : Aryabhatta (1975)

● Indigenously built satellite : Aryabhatta (1975)

● Atomic device exploded at : Pokharan in Rajasthan (1974)

● Large-scale Nuclear Reactor : Apsara (1956)

● Indigenously designed and built missile : Prithvi (1988)

● Member of the Dalit Community to become the President of India : K. R. Narayanan

● DNA typing forensic Laboratory set-up at : Kolkata

● Electric Train started between : Ludhiana and New Delhi

● Science City was inaugurated in : Kolkata

● Actress of Indian Cinema : Kamalabai Gokhale

● Woman Pilot of IAF : Harita Deol

● Solar Thermal Parabolic Trough Power Station was established at : Mathania (Rajasthan)

● Indian writer to win the Booker Prize : Arundhati Roy

● Musician to be awarded the Bharat Ratna : M. S. Subbulakshmi

● Indian Woman to go into Space : Kalpana Chawla

● Chairman of the Prasar Bharati Board : Nikhil Chakravarthy

● Indian Institution to be awarded Gandhi Peace Prize : Ramakrishna Mission

● Solar city is developed at : Anandpur Sahib

● Woman to win an Olympic medal : Karnam Malleswari

● Woman Foreign Secretary of India : Chokila Iyer

● Indian to win World Billiards Trophy : Wilson Jones

● Indian Grand Master (in Chess) : Vishwanathan Anand

● Chinese pilgrim to visit India : Fahien

● European invader on India soil : Alexender, the great

● Indian to win World Chess Championship : Vishwanathan Anand

● Women Air Vice Marshal : P. Bandopadhyaya

● Lady Cadet of Indian Army : Priya Jhingan

● First Indian to win a medal in the world Athletic Championship : Anju B. George (2003)

● Triple Century Maker in Test Cricket : Virendra Sahwag (2004)

● Hitter of 5 Double Centuries : Rahul Dravid (2004)

● Woman DGP : Kanchan Chaudhury

● Medal winner in Olympic Games : Rajyawardhan Singh Rathore (2004) (facebook/cnaonweb)

● Asian Tennis Champion, WTA champion, Third round winner in Grand Slam Tournament, Grand slam tournament winner Match winner in U.S. open, Youngest awardee of Padamshree : Sania Mirza

● Formula-1 Car Racer : Narayan Kartikeyan

● Indian to be awarded ‘Srilanka Ratn’ : N. Ram

● Woman Commanded the annual passing out parade : Wahida Prizm (2006)(facebook/cnaonweb)

● Five hundred wicket taker in Test cricket: Anil Kumble (2006)

● To the ski to the North Pole : Ajeet Bajaj (2006)

● First Air Chief to to Sky dive : Air Chief S. P. Tyagi (2006)

● First Indian Woman to win a Badminton Grand Prix : Saina Nehwal (2006)

● First President to make sortie in a combat aircraft : Dr. A. P. J. Abdul Kalam (2006)
(facebook/cnaonweb)

● First Women President : Pratibha Patil (2007)

● First Indian to win Gold Medal in Olympics in individual Event : Abhinav Bindra (2008)

● First Woman Pilot of Fighter Plane : Suman Sharma

● World Cup (Jr.) Badminton, Indonesian Open Winner (Woman) : Saina Nehwal (2009)(facebook/cnaonweb)

● Woman Speaker Lok Sabha : Ms. Meira Kumar (2009)

● Two Oscar Award Winner : A. R. Rehman (2009)

● Khel Ratna, Arjun and Dronacharya Award : P. Gopi Chand (2009)(facebook/cnaonweb)

● Indian Woman to reach the South Pole : Reena Kaushal (2009)


***********************

CONFUSING DAYS GK QUESTIONS


1. National Youth Day - January 12

2. International Youth Day - August 12

3. National Teachers' Day - September 5

4. International Teachers' Day - October 5

5. National Tourism Day - January 25

6. International Tourism Day - September 27

7. National Children's Day - November 14

8. International Children's Day - June 1

9. National Consumer Day - December 24

10. International Consumer Day - March 15

11. National Postal Day - October 10

12. International Postal Day - October 9

13. National Blood Donation Day - October 1

14. World Blood Donors Day - JUNE 14

***********************************

Important Movements Of India And Founders


ARYA SAMAJ - SWAMI DAYANAND SARASWATI

BRAHMA SAMAJ - RAJA RAM MOHAN ROY

SARVODAYA MOVEMENT - JAYAPRAKASH NARAYAN

SREERAMA KRISHNA MISSION - SWAMI VIVEKANANDA

BOODHANA MOVEMENT - ACHARYA VINOBHA BHAVE


KHILAFAT MOVEMENT - ALI BROTHERS


SERVANTS OF INDIA SOCIETY - GOPALA KRISHNA GOKHALE


PRARTHANA SAMAJ - ATMARAM PANDURANG


THEOSOPHICAL SOCIETY - ANNIE BESANT


ALIGARH MOVEMENT - SIR SYED AHMED KHAN


SWATHANTRA PARTY - C.RAJAGOPALACHARI


VANAMAHOTSAV - K. M.MUNSHI


CHIPCO MOVEMENT - SUNDARLAL BAHUGUNA


CHINMAYA MISSION - SWAMI CHINMAYANANDA


ABHINAV BHARAT - V. D.SAVARKAR


GADDAR PARTY - LALAHARDAYAL


VISWABHARATI - RABINDRANATH TAGORE


RED SHIRT - KHAN ABDUL GAFFAR KHAN


BANARAS HINDU UNIVERSITY - MADAN MOHAN MALAVYA


SATYA SHODAK SAMAJ - JYOTHI RAO PULE


ATMIYA SABHA - RAJA RAM MOHAN ROY


PEOPLES EDUCATION SOCIETY - B. R. AMBEDKAR


HOME RULE MOVEMENT - BALAGANGADHAR TILAK, ANNIE BESANT


INDIAN BRAHMA SAMAJ - KESAVA CHANDRA SEN


INDIAN ASSOCIATION - SURENDRANATH BANNERJEE

**************************


Revolutions in the field of Agriculture in India


• Black Revolution - Petroleum Production

• Blue Revolution - Fish Production

• Brown Revolution - Leather/non-conventional(India)/Cocoa production

• Golden Fibre Revolution - Jute Production

• Golden Revolution - Fruits/Overall Horticulture development/Honey Production

• Green Revolution - Food grains

• Grey Revolution - Fertilizer


• Pink Revolution - Onion production/Pharmaceutical (India)/Prawn production


• Red Revolution - Meat & Tomato Production


• Round Revolution - Potato

• Silver Fiber Revolution - Cotton

• Silver Revolution - Egg/Poultry Production

• White Revolution (In India: Operation Flood) - Milk/Dairy production


• Yellow Revolution - Oil Seeds production


• Evergreen Revolution - Overall development of Agriculture.

*****************************************************************



***************************************

1 राष्ट्रीय ध्वज ‪#‎तिरंगा‬

2 राष्ट्रीय गान ‪#‎जन‬-गन-मन

3 राष्ट्रीय गीत ‪#‎वन्दे‬ मातरम

4 राष्ट्रीय चिन्ह ‪#‎अशोक‬ स्तम्भ

5 राष्ट्रीय पंचांग ‪#‎शक‬ सम्वत

6 राष्ट्रीय वाक्य ‪#‎सत्यमेव‬ जयते

7 राष्ट्रीयता ‪#‎भारतीय‬

8 राष्ट्रीय भाषा ‪#‎हिन्दी‬
9 राष्ट्रीय लिपि ‪#‎देवनागरी‬
10 राष्ट्रीय ध्वजगीत ‪#‎हिन्द‬ देश का प्यार झंडा
11 राष्ट्रीय नारा ‪#‎श्रमेव‬ जयते
12 राष्ट्रपिता ‪#‎महात्मा‬ गान्धी
13 राष्ट्रीय विदेश नीति ‪#‎गुट‬ निर्पेक्ष
14 राष्ट्रीय पुरस्कार ‪#‎भारत‬-रत्न
15 राष्ट्रीय सूचना पत्र ‪#‎श्वेत‬ पत्र
16 राष्ट्रीय वृक्ष ‪#‎बरगद‬
17 राष्ट्रीय मुद्रा ‪#‎रुपया‬
18 राष्ट्रीय नदी ‪#‎गंगा‬
19 राष्ट्रीय पक्षी ‪#‎मोर‬
20 राष्ट्रीय पशु ‪#‎बाघ‬
21 राष्ट्रीय फूल ‪#‎कमल‬
22 राष्ट्रीय फल ‪#‎आम‬
23 राष्ट्रीय योजना ‪#‎पंच‬ वर्षीय योजना
24 राष्ट्रीय मिठाई ‪#‎जलेबी‬
25 राष्ट्रीय पर्व #26 जनवरी, #15 अगस्त, #2 अक्टूबर

**********************************************
" महाराष्ट्रा "बाबत माहिती
==================

 स्थापना-01 मे 1960

👍 राज्यभाषा - मराठी

👍 एकूण तालुके-353

👍 पंचायत समित्या 351

👍 एकूण जिल्हा परिषद-33

👍 आमदार विधानसभा 288

👍 आमदार विधानपरीषद 78

👍 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48

👍 सुमद्रकिनारा-720 किमी

👍 नगरपालिका- 230

👍 महानगरपालिका-26

👍 शहरी भाग - 45%

👍 ग्रामीण भाग 55%

👍 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक

👍 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक

👍 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग

👍  सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार

👍  महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर

👍  महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार

👍  महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली

👍  महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड

👍  महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार

👍 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया

👍  महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर

👍  महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर

👍  महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ

👍  महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी

like emoticon  महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी

like emoticon  महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )

पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर

महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई

***********************************

🙏🔵
डॉ आंबेडकरां बद्दल च्या १४ गोष्टी ज्या प्रत्येक भारतीयाला माहीत हव्यात.

🔵
🙏
.




१) कॅम्ब्रिज विद्यापीठ नुसार जगातील सर्वात हुशार १० व्यक्तींमध्ये बाबासाहेब क्रमांक १ वर आहेत.




२) नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी जाहीरपणे म्हंटल होतं कि डॉ आंबेडकर हे माझे अर्थशास्त्रातलेवडील आहेत.




३) स्त्रियांना समाजात समान संधी मिळावी, मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क मिळावेत म्हणून डॉ आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला तत्कालीन प्रधान मंत्री नेहरूंनी नकार दिल्याने आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. परंतु कुठल्याच स्त्रीवादी संघटनांना आणि कित्येक भारतीय स्त्रियांना याबद्दल माहित नाही. त्याकाळी राजकीय पक्षांत असलेल्या प्रतिगामी श्याम प्रसाद मुखर्जी यांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला होतां.




४) १९३५ मध्ये बनवण्यात आलेल्या रिजर्व बँक ऑफ इंडिया चा पाया डॉ आंबेडकरांच्या संकल्पनांवर आधारित आहे, त्यांनी हिल्टन कमिशन समोर मांडलेल्या अभ्यासपूर्ण प्रबंधाचा उपयोग या बँकेच्या स्थापनेसाठी करण्यात आला.




५) डॉ आंबेडकर हे दामोदर धारण प्रकल्प, हिराकुंड आणि सन प्रकल्पाचे निर्माते आहेत. महानदीच्या पत्राला अडवून तिच्या पाण्याचा बहुउद्देशीय वापर करावा यासाठी १९४५ मध्ये डॉआंबेडकरांच्याअध्यक्षते खाली समिती स्थापन करण्यात आली (मजूर मंत्री असताना) परंतु बहुउद्देशीय नदी प्रकल्प आणि औद्योगीकरणाच्यायशात डॉ आंबेडकरांचे नाव आणि मेहनत लपवून नेहरूंचे नाव सांगितले जाते.




६) डॉ आंबेडकरांनी उर्जा क्षेत्रात खूप महत्वाची आणि गरजेची असलेली "ग्रीड पद्धत" (विजेची वितरण पद्धत) आज सुद्धा यशस्वी पाने सुरु आहे तसेच मजूर मंत्री असताना त्यांनी सुरु केलेल्या शिष्यवृत्ती योजनेमुळे हजारो तंत्रशिक्षण विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जात आहेत आणि तज्ञ होऊन येत आहेत.




७) भारतात मजुरांना १२ तास काम करावे लागत असे, १९४५ मध्ये डॉ आंबेडकरांनी यात कपात करून ८ तास केले आणि मजुरांच्या आयुष्यात या मुळे खूप आनंद झाला आज सुद्धा प्रति दिवस ८ तास या प्रमाणे वेतन ग्राह्य धरले जाते आणि त्या वरती जास्तीचे पैसे द्यावे लागतात.




८) उर्जा निर्मिती व्यवस्था, जल उर्जा स्थानक, जल विद्युत यंत्रणा आणि अशा अनेक बाबींवर अभ्यास करणे आणि मार्ग काढण्यासाठी डॉ आंबेडकरांनी "सेन्ट्रल टेक्निकल पॉवर बोर्ड" (CTPB) ची स्थापना केली होती.




९) आज भारतातील बराचसा आर्थिक भार ज्या गोष्टींवर अवलंबून आहे ते म्हणजे सिंचन आणि पाटबंधारे हे बाबासाहेबांच्याअथक परिश्रमातून आणि कुशाग्र बुद्धीमत्तेतून तयार झाले आहेत त्यांनी १९४४ मध्ये या साठी खास सिंचन आणि पाटबंधारे आयोग नेमला होता.




१०) आज जे ययशस्वीपणे पाण्याचे व्यवस्थापन आणि कोळसा खाणीतील प्रकल्प सुरु आहेत तसेच नैसर्गिक संसाधन चा योग्य वापर केला जात आहे त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी स्वताहून तयार केलेलं आणि परिश्रम केलेले यंत्रणा कारणीभूत आहे.




११) आज घराघरात पोहोचलेली वीज आणि पाणी हे डॉ आंबेडकरांच्या मेहनतीचं फळ आहे.




१२) दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची घडी बर्याच प्रमाणात विस्कळीत झाली होती, पुन्हा नव्याने भारताला खंबीरपणे उभे राहणे गरजेचे होते. देशाचे आर्थिक घडी पुन्हा बांधणे, त्यासाठी उपयोगी आणि सशक्त व्यवस्थापन उभारणे, मोडकळीस आलेला शेती व्यवसायाला हातभार लावणे, उद्योग आणि कारखान्यांना नव्याने जीवित करणे, संरक्षण प्रणाली ( मिलिटरी) चे पुनर्वसन आणि विकास साधण्यासाठी reconstruction committee council (RCC) स्थापन करण्यात आली होती डॉ आंबेडकर या समितीचे सभासद होते. सिंचन, शेती आणि उर्जा या वर त्यांनी खूप काम केले आहे.




१३) डॉ आंबेडकरांनी मध्य प्रदेशचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग करावे आणि बिहार चे पटना आणि रांची असे दोन विभाग करावे असे या राज्यांच्या विकासासाठी हे फायद्याचे ठरेल असे १९५५ साली सुचवले होते. बरोबर ४५ वर्षांनी या दोन्ही राज्यांचे दोन भाग करावे लागले छत्तीसगढ आणि झारखंड २००० साली वेगळे करण्यात आले.




१४) भारतात स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याचे डॉ आंबेडकर प्रणेते आहेत, त्यांनी स्त्रियांना त्यांचे हक्क मिळावेत, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून खूप मेहनत घेतली.

***********************************************************************

महाराष्ट्रातील  नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे 


# गोदावरी  ===   नाशिक,कोपरगाव, पैठण,गंगाखेड, नांदेड

..................
# कृष्णा === कराड,सांगली, मिरज,वाई, औदुंबर
..................
# भिमा  === पंढरपुर
....................
# मुळा-मुठा  === पुणे
...................
# इंद्रायणी  ===  आळंदी, देहु
.................
# प्रवरा  ===  नेवासे, संगमनेर
.................
# पाझरा  === धुळे
.................
# कयाधु  === हिंगोली
..................
# पंचगंगा  ===  कोल्हापुर
................
# धाम  === पवनार
................
# नाग  ===  नागपुर
................
# गिरणा  ===  भडगांव


..,..............
# वशिष्ठ  ===  चिपळूण


..................
# वर्धा  === पुअलगाव


....................
# सिंधफणा  === माजलगांव


...............,..,.
# वेण्णा  ===  हिंगणघाट


....................
# कऱ्हा  === जेजूरी
....................
# सीना  ===  अहमदनगर


...................
# बोरी  ===  अंमळनेर


..,..,.............
# ईरई  ===  चंद्रपूर


.,.................
# मिठी  ===  मुंबई